Page 19 of साखर कारखाना News

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम उसाचा जास्त दर देण्याचे जाहीर करताच इतर कारखानेही जादा दर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही खराडे यांनी यावेळी दिला.

विद्यमान महायुती सरकारने या निर्णयात बदल करीत आजारी कारखान्यांना शासनहमी देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता.

साखर कारखान्यांची कर्जे एवढी वाढलेली आहेत की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून मला झोपसुद्धा लागत नाही, असे मुश्रीफ…

राज्यात उसाखालील एकूण क्षेत्र १४.०७ लाख हेक्टर आहे. त्यात खोडवा उसाचे क्षेत्र ५.१३ लाख हेक्टर आणि नव्या लागणीचे क्षेत्र ८.९४…

गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसालाप्रतिटन दुसरा हप्ता ४०० रूपये द्या. अशी मागणी स्वाभिमानीसह शेतकरी संघटनांनी करीत आक्रमक आंदोलन चालवले आहे.

राज्यात प्रचलित पध्दतीनुसार साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभी केली जाते.

कारवाई करण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे

ऊस दराच्या प्रश्नावरुन मागील महिन्याभरापासून विविध संघटनांच्या वतीने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरु आहेत.

पंकजा मुंडे यांच्या कारखान्याच्या कर्जाला हमी देण्यास यापूर्वी सरकारने नकार दिला होता ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही.

शिंदे सरकारवर टीका करीत असतानाही अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कारखान्याला शासनाने मदत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

यात किती कारखाने तग धरतील हे पुढील महिन्यातच स्पष्ट होणार आहे.