Page 4 of साखर कारखाना News
१ ऑक्टोंबर पासून गाळपास सुरुवात झाली तर कर्नाटक राज्यात जाणारा महाराष्ट्रातील ऊस थांबेल. शिवाय, महाराष्ट्रातील कारखान्यांचे ऊस गाळप वाढून ते…
कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले. सभेस…
माणसे सुखरुप सुरक्षित स्थळी आली आणि सगळ्यांनी ज्यांचं कौतुक केलं ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर. लढवय्या ही वृत्तीच असल्याने…
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पन्हाळा येथील तीन दिवसीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दीड महिन्यापूर्वी राज्यातील साखर उद्योगातील दीड लाखांवर कामगारांच्या वेतन वाढीचा करार झाला तरी कारखान्यांनी तो कागदावरच ठेवल्याने…
साखर कारखान्यांसाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचा असलेल्या उसाला पावसाचा तडाखा बसल्याने गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच या माध्यमातून साखर उद्योगाची कोंडी होताना दिसत असून हा मुद्दा या हंगामात राजकीय पातळीवर गाजण्याची…
तिळगंगा नदीपात्रात वारंवार मळी आणि रसायन (केमिकल)मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित होऊन नदीकाठचे नागरिक व शेतकऱ्यांचे आरोग्य…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी गारटकर यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून सुरू केली आहे.
कृष्णा साखर कारखान्याने उच्चांकी ऊसदराची परंपरा जपत, सन २०२४-२५ सालच्या हंगामात गळितास आलेल्या उसासाठी ३,३११ रुपयांचा अंतिम ऊसदर जाहीर केला…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते एकाची हमी मिळावी यासाठी २००९ सालापासून एफआरपी (उचित व लाभकारी मूल्य) कायदा लागू करण्यात आला आहे.