Page 4 of साखर कारखाना News

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सुरुवातीला त्यांनी शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी साखर कारखान्याकडून ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

कराडमध्ये ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने तिघांनी सहा लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट झाली…

आता धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिल्यामुळे प्रकल्प १२ महिने चालविता येतील.

धान्याच्या आधारे आणि उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती केल्यास दोघांच्या दरातील किमान फरक सात रुपयांचा आहे.

सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणाऱ्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे.

शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या महिलांना निरोप दिला. यावेळी ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर.…

धान्यांपासून इथेनॉल निर्मितीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये वर्षभर इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.

राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यातील कामगारांच्या वेतनामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सात वर्षांपासून थकीत आहे. ‘एनसीटीसी’मार्फत १४० कोटी रुपयांचे कर्ज देऊन सुद्धा…

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनी विक्रीबाबतचा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ॲड. निरंजन डावखरे आणि डाॅ.…