Page 2 of साखर कारखाने News


राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अरुण बाबुराव तनपुरे यांची आज, गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

ऊस शेतीमध्ये एआयचा वापर करण्यासाठी राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची मदत केली जाणार आहे.

उसाची गुणात्मक वाढ कशी होईल, दर्जा कसा सुधारेल, रिकव्हरी कशी वाढेल, याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे कृषी खाते सुधारण्यासाठी…

कोणत्याही थकबाकीदार कारखान्यास तसेच संचालक मंडळाच्या व्यक्तिगत हमीशिवाय कर्ज न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राहुरी येथील बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी २१ जागांसाठी आज शांततेत ६० टक्के मतदान झाले. तीन पॅनल रिंगणात…

नांदेडमध्ये आलेल्या केंद्रीय गृह व सहकारमंत्री मंत्री अमित शहा यांची साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन एफआरपी आणि साखर दरातील फरकावर…

श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत विश्वास भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतील हरकतीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याची…

उत्पादकांची ‘एफआरपी’ एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात नुकताच न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवे संकट उभे राहिले आहे.

केंद्र सरकारने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दराची हमी मिळण्यासाठी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देणे सन २००९ पासून कायद्याने बंधनकारक झाले.

Sugar and Wheat Prices : गहू आणि साखरेचा भाव कमी होणार की सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार का? हे जाणून घेऊ.

गाळप सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अगस्ती, अशोक, वृद्धेश्वर, केदारेश्वर यासह ७ कारखान्यांना ऊस उत्पादकांची ५० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी…