Page 2 of साखर कारखाने News

दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ऊस हंगाम सुरू होत असतो. यंदा विधानसभा निवडणूक असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरू करू नयेत असा आदेश…

देशातील साखर उद्योग मोठा आहे. महाराष्ट्राचे ग्रामीण भागाचे अर्थकारण, राजकारण उसाभोवतीच फिरत असते.

Ranjitsinh Mohite Patil on BJP Radar : नोटिशीवर येत्या ६ जानेवारी रोजी स्वतः उपस्थित राहून लेखी अथवा तोंडी म्हणणे सादर…

मागील वर्षी दुष्काळी स्थिती तर यंदा अतिवृष्टीची स्थिती असताना पाटील यांनी या हंगामात उस उत्पादनाचा विक्रम नोंदवला आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात राजकारण्यांच्या सहकारी साखर कारखान्यांना सरकारच्या हमीवर राज्य बँकेच्या माध्यमातून कर्जे देण्यात आली होती.

प्रचार मुद्द्यांपेक्षा जात आणि आरक्षण आणि अभुतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत ‘साखरमाया’ घेऊन उतरणारे २४ नेते आहेत.

Amit Shah on Harshvardhan Patil : अमित शाह म्हणाले, देशातील इथेनॉलची निर्मिती १० पटींनी वाढली आहे.

साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले गेले आहेत. याचा साखर कारखान्यांना थेट आर्थिक फटका बसला आहे.

राज्यातील राजकीय घडामोडीतही आमदार पाटील यांनी कारखान्यासाठी मंत्रीपदही नाकारले. त्यावेळी राज्यशासनाने कारखान्याला मदत करण्याचे आश्वासन दिलेले होते.

ऊस तोडणी व वाहतूक या दोन मोठ्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. या दोन बाबींवर तब्बल २५ टक्के खर्च होतो.

यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील एकूण २०७ कारखान्यांनी सुमारे १०७२.१७ लाख टनांचे गाळप केले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…