Page 13 of ऊस News

अजित पवार यांनी उस्मानाबादमध्ये शनिवारी (१ ऑक्टोबर) एका सभेत थेट ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं चिट्ठी आयी हैं’ हे गाणं…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या…

जागतिक बाजारातील तेजी-मंदीचा फायदा घ्यायचा, तर त्यासाठी निर्यातीची व्यवस्था लवचीक असावी लागते.

ई ऊसतोड कल्याणह्ण हे अॅप डिजिटल नोंदणीसाठी तयार करण्यात आले आहे.


दरवर्षी ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कृषी मूल्य आयोग ऊस उत्पादनाचा खर्च विचारात घेऊन ‘एफआरपी’ निश्चित करत असते

ऊस उत्पादकांना साखर कारखान्यावरच अवलंबून राहावे लागत असल्यामुळे ते तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहेत .

राज्य सरकारने घाईगडबडीत दोन टप्यातील एफआरपीचा निर्णय करून गत हंगामापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली, असे राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी यांनी नितिन गडकरी यांच्यावस स्तुतीसूमने उधळली असून शरद पवार यांच्यावर सडेतोड टीक केली आहे.

देशांर्तगत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता असतानाही, साखर निर्यातीवर निर्बंध लादण्यामागील कारणे काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना गंभीर इशारा दिलाय.