Page 3 of स्वच्छ भारत अभियान News

स्वच्छ भारत अभियानात अंबरनाथ नगरपरिषदेने राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
एखादी घटना, दुर्घटना घडते त्या वेळी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी हजर असतातच असे नाही.
स्वच्छ भारत मोहीम केवळ सरकारपुरस्कृत न राहता, लोकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजवणे

महाराष्ट्र शासनाने कल्याण-डोंबिवली पालिकेचा ‘स्वच्छ भारत अभियाना’चा विकास आराखडा मंजूर केला आहे,
उल्हासनगर शहरातील एक रहिवाशाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत योजनेतून घरात दोन स्वच्छतागृहे बांधली.

२६ जानेवारीपर्यंत मुंबई फलक मुक्त करा, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

नायडू यांनी त्यांना भारतात सुरू असलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांची माहिती दिली.
पंतप्रधानांच्या संकल्पनेतून गतवर्षी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली गेली.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारने देशभरात भारत स्वच्छता अभियान सुरू केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकून ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा करताच मुंबई महापालिकेने स्वच्छतेचा संकल्प सोडला.