Page 12 of तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News
‘मी कोण?’ हे राजाराम रंगाजी पैंगीणकर यांचे १९६९ ला प्रकाशित आत्मचरित्र. त्याचे परीक्षण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या एप्रिल,…
‘सदाचार चिंतनी’चे लेखन डॉ. ग. श्री. खैर यांचे अनुभवसंचित होय. संस्कार देण्याचा, रुजविण्याचा हेतू या लेखनामागे होता ते त्यांनी आपल्या…
जे ग्रंथ वैचारिक, संशोधनावर आधारित वा विशेषत्वाने लिहिले गेले, त्यांचीच परीक्षणे करण्याचा रिवाज तर्कतीर्थांनी पाळलेला दिसतो
‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’ (१९७९) प्रकाशित होण्यापूर्वी जगाच्या ज्ञानविश्वात आणखी एक गोष्ट १९७४ ते २०१५ अशा सुमारे चार दशकांच्या काळात घडत होती.
प्राचार्य गो. रा. परांजपे यांनी संपादिलेला ‘वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा कोश’ सन १९६९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित…
तर्कतीर्थांनी लिहिलेली ही पहिली प्रस्तावना, म्हणून तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी ‘दि हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम’ या शीर्षकाचा…
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.
तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे की, अहिंसा, विश्वव्यापी मैत्री, विश्वव्यापी करुणा आणि सत्य, त्याचप्रमाणे सत्य, ज्ञान अथवा प्रज्ञा हीच मानवाची…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना १९६९ मध्ये त्यांनी धनंजय कीर आणि डॉ. स. गं.…
प्रस्तावनेत महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्व व वैचारिक घडणीची केलेली विस्तृत चर्चा आहे. या उभयतांचा दीर्घ सहवास, संपर्क,…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित ‘सत्याग्रह, समाजवाद व लोकशाही’ लेखातील तिसरे व शेवटचे घटकतत्त्व लोकशाही होय.
‘सत्याग्रह, समाजवाद व लोकशाही’ या शीर्षकाच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित लेखाचे दुसरे घटकतत्त्व समाजवाद होय.