जगातील सर्व तत्त्वज्ञानांचा विचार करून सुख-दु:खाच्या कसोटीवर त्यांचे वर्गीकरण करायचे झाल्यास असे सांगता येते की, तत्त्वज्ञाने वा दर्शने (फिलॉसॉफीज्) दोन…
महादेवशास्त्री दिवेकरांचे निधन ८ ऑगस्ट, १९७१ रोजी सोलापूरमध्ये झाले. वाईतील प्राज्ञपाठशाळा येथे अनेक वर्षे आपला सहकारी राहिलेल्या या थोर धर्मसुधारकाला…
‘तर्कतीर्थविचार’ सदर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा’चे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या सदराचा हा शतकपूर्ती भाग.
अलियापूर (तमिळनाडू) येथे २३ नोव्हेंबर, १९५६ रोजी रेल्वे अपघातात दीडशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा.