Page 339 of टीम इंडिया News

भारताच्या पराभवानंतर माजी दानिश कनेरियाने भारत-पाकिस्तान संघांची तुलना करताना एक मोठे वक्तव्य केले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा इंग्लंडकडून १० विकेटने पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.

भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

उपांत्य फेरीत हरल्यानंतर टीम इंडिया टूर्नामेंटमधून बाहेर पडली. यानंतर भारताचे ७ खेळाडू मायदेशी परतणार आहेत, तर उर्वरित न्यूझीलंडला जाणार आहेत.

संपूर्ण टी२० विश्वचषकात युजवेंद्र चहलला खेळण्याची संधी न दिल्याने भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंग संघ व्यवस्थापनावर भडकला.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. अशा स्थितीत २०११ चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य राहिलेले माजी खेळाडू समर्थनार्थ…

Virat Kohli Reacts T20 World Cup India Defeat: २०१५ व २०१९ च्या ५० षटकांच्या विश्वचषकातील निराशेनंतर भारतीय संघाप्रमाणे, कोहलीचाही हा…

टी२० विश्वचषकात अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाचा खेळ झाला नाही असे मत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज कपिल देव याने व्यक्त केले.

भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने महत्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर या जोडीने एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

टी२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय पॉवर प्ले मधील संथ खेळीवर वसीम अक्रमने ताशेरे ओढले आहेत.

आकाश चोप्राने भारतीय संघाच्या पराभवाची तीन प्रमुख कारणे सांगितली. टीम इंडिया तीन चुकांमुळे टूर्नामेंटमधून बाहेर पडली.

ओव्हल येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाकडून भारताचा दहा गडी राखून पराभव झाला. यानंतर माजी कर्णधार नासेर…