scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

काँग्रेसच्या सहा खासदारांची हकालपट्टी

आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करणाऱ्या आणि सरकारविरोधात अविश्वासाच्या ठरावाची नोटीस देणाऱ्या काँग्रेसच्या लोकसभेतील सहा खासदारांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेचे कामकाज पुन्हा ठप्प

वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

वेगळ्या तेलंगणासाठी पंतप्रधानांची भाजपसोबत ‘डिनर डिप्लोमसी’!

वेगळ्या तेलंगणासह इतर विधेयके संसदेच्या चालू अधिवेशनात मंजूर व्हावीत, यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विशेष पुढाकार घेतला असून, भारतीय…

तेलंगण विधेयकाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

तेलंगण राज्य निर्मितीसंदर्भातील विधेयक संसदेत सादर करण्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

यूपीए सरकारविरुद्ध पुन्हा अविश्वास प्रस्तावाची नोटीस

वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील यूपीए सरकारविरोधात दोन खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस गुरुवारी दाखल केली.

वेगळ्या तेलंगणाला शिवसेनेचा विरोध; कॉंग्रेसच्या राजकारणावर टीका

तोडा, फोडा आणि राज्य करा, हीच कॉंग्रेसची निती असून, त्याला आमचा कायमच विरोध आहे. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून तेलगू भाषिकांमध्ये एकमेकांत…

तेलंगणा राज्य निर्मिती विधेयकाचा मसुदा आंध्र प्रदेश विधानसभेने फेटाळला

आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंदर्भात केंद्र सरकारने पाठविलेल्या विधेयकाचा मसुदा गुरुवारी आंध्र प्रदेश विधानसभेने आवाजी मतदानाने…

तेलंगण विधेयक केंद्राकडे परत पाठविण्याचा डाव असफल

आंध्र प्रदेशात अभूतपूर्व अशा घटनेत तेलंगण भागातील आमदारांनी पक्षभेद विसरून विधानसभेचे कामकाज बंद पाडले. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश विभाजनाचे विधेयक फेटाळण्याचा किरणकुमार रेड्डींचा विधानसभेत प्रस्ताव

रेड्डी यांच्या या प्रस्तावावरून विधानसभेमध्ये रणकंदन माजले. तेलंगणामधील आमदारांनी या प्रस्तावाचा थेटपणे विरोध केला असून, प्रस्ताव फेटाळण्याची मागणी अध्यक्षांकडे केली.

गोंधळामुळे सलग चौथ्या दिवशी संसदेचे कामकाज ठप्प

विरोध पक्षाच्या सदस्यांची घोषणाबाजी आणि गोंधळाचे वातावरण यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी सलग चौथ्या दिवशी ठप्प झाले.

तेलंगणातील कोंडी-कुरघोडी

ज्या मतपेटीवर नजर ठेवून केंद्रातील सत्ताधारी संयुक्त लोकशाही आघाडीने तेलंगणाच्या निर्मितीचा घाट घातला, त्याला त्यांच्याच खासदारांनी घातलेल्या खोडय़ामुळे गणिते फसली.

तेलंगणावर शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या तेलंगणाच्या निर्मितीला मान्यता दिली. रायलसीमा भागातील दोन जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यावरून वाद निर्माण झाला…

संबंधित बातम्या