आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करणाऱ्या आणि सरकारविरोधात अविश्वासाच्या ठरावाची नोटीस देणाऱ्या काँग्रेसच्या लोकसभेतील सहा खासदारांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंदर्भात केंद्र सरकारने पाठविलेल्या विधेयकाचा मसुदा गुरुवारी आंध्र प्रदेश विधानसभेने आवाजी मतदानाने…
आंध्र प्रदेशात अभूतपूर्व अशा घटनेत तेलंगण भागातील आमदारांनी पक्षभेद विसरून विधानसभेचे कामकाज बंद पाडले. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आंध्र प्रदेश
रेड्डी यांच्या या प्रस्तावावरून विधानसभेमध्ये रणकंदन माजले. तेलंगणामधील आमदारांनी या प्रस्तावाचा थेटपणे विरोध केला असून, प्रस्ताव फेटाळण्याची मागणी अध्यक्षांकडे केली.
ज्या मतपेटीवर नजर ठेवून केंद्रातील सत्ताधारी संयुक्त लोकशाही आघाडीने तेलंगणाच्या निर्मितीचा घाट घातला, त्याला त्यांच्याच खासदारांनी घातलेल्या खोडय़ामुळे गणिते फसली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या तेलंगणाच्या निर्मितीला मान्यता दिली. रायलसीमा भागातील दोन जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यावरून वाद निर्माण झाला…