तापमान News

मागील एप्रिल महिन्यात तब्बल २५ दिवस तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत वाढले होते.

इतर वेळेस गजबजलेल्या बाजारपेठा, बसस्थानके आणि मुख्य रस्तेही दुपारच्या वेळेत निर्मनुष्य असतात.

या दिवसांत तापमानवाढीचा सामना फारसा करावा लागणार नसल्याचा अंदाज आहे. गेले काही दिवस मुंबईतील तापमानात सतत चढ- उतार होत आहेत.

मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला तापमानाने उच्चांक गाठल्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांची अस्वस्थता आणखी वाढली आहे.

महाराष्ट्रासह मध्य भारत, दक्षिण भारतात भारतात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, यंदा एप्रिलमध्ये १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहण्यामागे ठोस…

मे ते जुलै २०२५ या कालावधीत जगातील बहुतांश भागात पारा वाढू शकतो असा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने व्यक्त केला आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे दर वर्षीच ऊन जरा जास्त असते, तसे यंदाही. पण, तेच केवळ पाणी आटवणारे नसून, ‘प्रगत’ महाराष्ट्राला पावसाचे पाणी…

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ मार्च ते २१ एप्रिल २०२५ दरम्यान उष्माघाताचे ४९ रुग्ण नोंदवले गेले.

सकाळपासून तीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून आले.

उष्णतेचा चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी नर्सरी ते ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार आहे.

विदर्भ, तसेच पश्चिम महराष्ट्रातील अनेक भागात पारा चाळीशीपार गेला असून उन्हाच्या तप्त झळांनी राज्य पोळत आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात मात्र…