उल्हासनगर शहरातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होते आहे. अंबरनाथहून उल्हासनगर शहरात प्रवेश करताच प्रवेशद्वारापासून असमान रस्त्यांना सुरूवात होते.
ठाणे महापालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना करण्याचे…