Page 3 of तुकडोजी महाराज News

अस्पृश्यतेची भावना समाजाच्या हृदयातून जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत केवळ कायद्याने काहीही भागणार नाही. बदल हा अंत:करणातूनच झाला पाहिजे.’’

महाराजांनी १९४५ पासून हरिजनाला मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरीवर सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क असला पाहिजे यासाठी जनजागृती करून चळवळीचे नेतृत्व केले

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जनमानसावरील प्रभाव पाहता विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंपसाठी महाराजांकडे सहकार्य…

असा खणखणीत इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वच धर्मपंथातील ढोंगींना दिला. भारत-साधुसमाजाची स्थापना साधुशुद्धी, शासनशुद्धी व जनताशुद्धी करण्याच्या दृष्टीने केली आहे.

१९५५ मध्ये जपान येथील विश्वधर्म व विश्वशांती परिषदेचे अध्यक्षपद भूषविल्यावर देशविदेशातील साधुसंतांना तुकडोजी महाराजांच्या कार्याचा परिचय झाला.

देशाच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्र, सत्ता व सत्ताधीशाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांमध्ये झालेली चर्चा चिंतनीय आहे.

आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेची मजल नेत्यांची, राज्यकर्त्यांची घरे पेटविण्यापर्यंत गेली आहे. आरक्षण आंदोलनात याचा प्रत्यय येतो.

अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथील समर्थ आडकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू. आज (त्रिपुरारी पौर्णिमा) त्यांची १०२ वी पुण्यतिथी आहे.

एका कवी संमेलनाला संबोधताना महाराज म्हणतात, ‘‘साहित्य संमेलनाच्या रूपाने उत्तम विचारांच्या कवींचा संगम झालेला पाहून विकासमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या खेडूत जनतेलादेखील…

तीर्थाचे ठायी आज अनेक हीन प्रकार चालू असले तरी मुळात तीर्थाला भारतीय संस्कृतीत एक विशेष स्थान आहे हे लक्षात घेतले…

अनेक महापुरुषांनी विविध अनुभव घेऊन काढलेले सार सर्वांसाठीच असते हे लक्षात घेऊन, त्या मार्गाने सामुदायिक शक्तीतून नवे जग आकारास आणले…

विनोबांच्या भूदान योजनेची व्यापकता कळल्यावर महाराजांनी उदात्त भावनेने श्रीगुरुदेव सेवा मंडळाची ‘भूमि विश्वस्त योजना’ भूदान चळवळीत विलीन केली.