Page 29 of उदय सामंत News
कोकणात रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या ठिकाणी शेतकऱ्यांचा होणारा विरोध पाहता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत शेतकऱ्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
रत्नागिरीतील बारसू येथील नागरिक रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाकडे गेले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री नाराज असल्यानेच गावाकडे निघून गेल्याचीही जोरदार चर्चा…
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणावरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सर्व्हेक्षण रद्द करावं, अशी मागणी…
उदय सामंतांनी सांगितलं गुलाबरावांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्यामागचं कारण.
खारघरची घटना, अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेवरही उदय सामंत बोलले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व सांगली जिल्ह्यातील आष्टा या दोन ठिकाणी एमआयडीसी सुरु करण्याला मंगळवारी उद्योग विभागाने तत्वता मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांपैकी १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाला असहमती दर्शवली आहे…
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘फडतूस’ असा उल्लेख केल्यानंतर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य ExxonMobil कंपनी रायगडमध्ये ९०० कोटी गुंतवणूक असलेला प्रकल्प उभारणार आहे.