वंदे मातरम News
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्त्वपूर्ण गीत ‘वंदे मातरम’ला सात नोव्हेंबरला १५० वर्षे पूर्ण होणार आहेत.
वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे शिक्षण विभागाने पत्र देण्यात आले होते.
वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.
नागपूर आणि पुणे ही दोन्ही शहरे वेगाने वाढणारी मोठी शहरे असून, दोन्ही ठिकाणी अनेक लघू आणि मध्यम उद्योग, शैक्षणिक व…
ग्रामपंचायतिकडून दुरुस्तीची मागणी
Mahant Ramgiri Maharaj on National Anthem: महंत रामगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भारताच्या राष्ट्रगीताबाबत भाष्य केले. तसेच आपल्याला चुकीचा…
अभिनेते शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…
सबनीस म्हणाले पं. वि..रा. आठवले यांनी दिलेले योगदान स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाही दुर्लक्षित राहिले आहे.
‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना आता हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनीही या वादात उडी घेतली आहे.
बळीराजाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘जय बळीराजा’ म्हणावं, अशी सूचना नाना पटोलेंनी केली आहे
वंदे मातरम गाण्याने हिवाळी अधिवेशनाची सांगता करण्यावर एमआयएमच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. यावरून बिहारच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे.
महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल