जयपूरच्या बडी चौपार येथे आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर ‘वंदे मातरम’ची मूळ आवृत्ती वाजवण्याऐवजी दुसऱ्याच संगीताची धून वाजवण्यात आली.
सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ सर्वात प्रथम गायले/वाजवले जावे व त्यानंतर राष्ट्रगीत, आणि त्याबरोबर असल्यास राज्यगीत, याबद्दलच्या आदेशानंतर वाद कायम राहिलेले दिसतात…
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’…
Red Fort Independence Day Vande Mataram performance : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच संपूर्ण ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले जाणार…
‘वंदे मातरम्’च्या पूर्ण आवृत्तीच्या गायनाबाबत केंद्राच्या नव्या प्रोटोकॉलनंतर तामिळनाडू आणि केरळमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. तामिळनाडूने राज्यगीतालाच शासकीय कार्यक्रमांच्या…
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार ‘वंदे मातरम्’ला अधिक कायदेशीर संरक्षण देणारे महत्त्वाचे विधेयक राज्यसभेत मांडणार आहे. यामध्ये राष्ट्रीय गीताचे…