Page 28 of वंचित बहुजन आघाडी News

२०१८ मध्ये झालेल्या भिमा -कोरेगाव दंगल प्रकरणात भिडे यांचा हात होता,असा आरोप आघाडीने केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटाबाबत मोठं विधान केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत मोठं विधान केलं आहे.

“केसीआर यांचं तेलंगणात जेवढं लक्ष नाही, तेवढं…”, असेही अजित पवारांनी सांगितलं.

जिल्ह्यातील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडूंची साथ सोडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वार ठेऊन वंचित आघाडीत प्रवेश घेतला.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देऊन त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्या, अशी मागणी करीत…

लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेचा फड रंगतो.

मुंबईत वंचित आघाडीची सभा होणार आहे, त्यासाठी कार्यकर्ते जमले होते. तेव्हाच हा हल्ला झाला.

“काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण…”

वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आज करण्यात आलेले ‘बिरबलची खिचडी’ आंदोलन हटके आणि लक्षवेधी ठरले.

पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ‘द केरला स्टोरी’, ब्रिजभूषण सिंह, मुख्यमंत्रीपद याबद्दल भाष्य केलं आहे.

जिल्ह्यातील सहाही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच वंचित बहुजन आघाडीने प्रवेश घेतला आहे.