Page 128 of पाणी News

धरण क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे ‘SYL’ गाणे आता भारतात युट्यूबवर उपलब्ध नाही

दमदार पावसाअभावी राज्याच्या सर्वच विभागांतील धरणे तळ गाठू लागल्याने पाणीचिंता वाढली असून पाऊस असाच दडी मारून बसला तर पाणीप्रश्न गंभीर…

योजनेतून आतापर्यंत राज्यात १ कोटी ४१ लाख ६,८६८ कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत

धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध; ३१ जुलै पर्यंत पुरणार

जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणीसाठा अपुरा झाला आहे.

रहिवाशांनी सोमवारी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१८ मिनिटांमध्ये यमुना पार करणारा शिवांश पहिलाच मुलगा ठरला आहे. त्यापूर्वी, आराध्य श्रीवास्तव नावाच्या मुलाने २२ मिनिटांमध्ये यमुना पार केली…

शहराला सध्या सुरू असलेला १९ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा पुन्हा एकदा १५ दिवसांआड करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठीच पाणी प्रश्नावरच्या मोर्चाचा घाट घालत भाजपने आक्रमक राजकारण सुरू केले आहे.

देवेंद्र फडणवीस सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या भाजपशासित महापालिकांमधील पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढण्याचे धाडस दाखवणार का? असा सवाल केला जात आहे.

राज्यात पाणी प्रश्नावर मोर्चे काढणाऱ्या फडणवीस यांच्या नागपुरातच नागरिक तहानलेले