Page 17 of वन्यजीवन News

सहाय्यक वनसंरक्षक म्हणून नवेगाव बांध येथे वनखात्यात मारुती चितमपल्ली रुजू झाले. १९७५ च्या तो काळ होता.


ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील काही वाघांनी या व्याघ्रप्रकल्पाला ओळख दिली असे म्हंटले तर खोटे ठरणार नाही.


अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन वर्धेकरांना हळहळ लावून गेले. त्यांच्या साहित्याने वन्यप्रेमींच्या अनेक पिढ्या घडविल्या.

‘चकवाचांदण’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी राजूर व बोटा येथील दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत. या भागातील भंडारदरा, घाटघर, कळसुबाई या त्यांच्या…

निसर्ग आणि वन्यजीवनाचा आयुष्यभर अभ्यास करणारे ज्येष्ठ पर्यावरणलेखक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरण्यऋषी जंगलात पायी फिरायचे, तिथल्या आदिवासींशी संवाद साधायचे, त्यांच्याकडूनच बऱ्याच गोष्टी त्यांनी माहिती करुन घेतल्या.

पावसाळ्यात वातावरण थंड व दमट असल्याने सरड्यांची हालचाल कमी होते. थंड हवामान त्याच्या शरीरासाठी कमी उर्जायुक्त असते.

मागील आठवड्यामध्ये वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनेचे आदेश वन विभागामार्फत काढण्यात आलेले आहेत.

निसर्गानुभवाला त्यांनी शब्दशिल्पाची रुपकळा प्राप्त करून दिली. चार दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यविश्वाला समृद्ध केले.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन अनेकांना वेदनादायी करून गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात…