विशेष लेख News

नगर नियोजनात सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांचा विचार केला जातो. ग्रामीण विकासात शेतीचा विचार केला जातो, परंतु तो राजकीय दबावात.…

फक्त ‘जय महाराष्ट्र’ म्हणून बदल होणार नाही तर कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टीचा विचार करायला हवा.

आज महाराष्ट्र दिनी (१ मे) ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे महाराष्ट्र गौरवगीत ठिकठिकाणी हमखास कानी पडेल. पण आपण…

आपण व्यापारयुद्धास तयार असल्याचा पुकारा चीन वारंवार करतो आहे खरा, पण ‘अंदरकी बात’ काय आहे?

गेल्या १२ वर्षांच्या कठोर परिश्रमांतून पेरलेले हिंदू-मुस्लीम द्वेषाचे बीज चांगलेच तरारून आले आहे. त्याला थोडे खतपाणी घातले तर पाकिस्तानचा (ना)पाक…

उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही टाळाटाळ का केली जाते आहे? प्रथमपासूनच या प्रकरणात कुठे ना कुठे टाळाटाळ झाली, ती कशी?

… यासाठी अनेक विकसनशील देशांचा – ‘ग्लोबल साउथ’चा सहभाग महत्त्वाचा ठरू शकतो…

“जर येथून पुढे चुका झाल्या तर त्याबद्दल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दोष देता येणार नाही.” – हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला हा पूर्वपदावर आलेल्या काश्मिरीयतवर झालेला हल्ला आहे. तिथल्या जीवन, रोजगार आणि देशाशी एकरूप होण्याच्या…

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी अतिरेक्यांनी २७/२८ लोकांची हत्या केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून देशात संतापाची लाट उसळणे नैसर्गिक होते.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी २७ भारतीय हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली व साऱ्या देशात पाकिस्तान व पाक-पुरस्कृत…

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर, तसेच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काश्मीर खोऱ्यात शांतता असल्याचे सांगितले जात होते.