विशेष लेख News

संविधानाने, कायद्यांनी आदिवासींच्या जमिनींना आणि त्यांच्या जमिनीवरील हक्कांना पुरेसं संरक्षण दिलं. पण आज याच नियमांना ‘पद्धतशीरपणे’ वाकवून आदिवासींवर विवेकशून्य विकासाचा…

संघ समर्थक आणि स्वयंसेवक, गांधीजींचे समर्थक आणि अनुयायी, तसेच दोघांच्याही प्रभावाखाली नसलेले लोक; या साऱ्यांमध्येच ‘संघ व गांधी’ या विषयाबाबत…

आता काहीही झाले तरी विधानावरून मागे हटायचे नाही असे मनाशी ठरवत दादांनी टीपॉयवर ठेवलेल्या पेपरांची चळत बाजूला सारली व आरामखुर्चीत…

स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता पायदळी तुडवताना मागेपुढे पाहण्यास सत्ताधारी तयार नाहीत, अशा काळात गांधी आंबेडकर मैत्रीतील एकजुटीची मशाल तेवत ठेवणे गरजेचे…

आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींना भाडेतत्त्वावर घेता याव्यात, यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा आणणार आहे… पण हा कायदा खरोखरच आदिवासींना उपकारक ठरेल…

‘स्वातंत्र्या’च्या वैश्विकीकरणासाठी समता हे मूल्यही मान्य करावं लागेल, ही वैचारिक क्रांती इंग्लिश आणि फ्रेंच राज्यक्रांतींदरम्यानच्या ‘प्रबोधनपर्वा’त झाली…

रात्रीतून पाणी वाढत गेलं. घरातील मंडळींनी जीव वाचवला. पण दारातील १७ जर्सी गायी दावणीला दगावल्या. १० गायी आणि त्यांची १५ वासरंही…

राजा राममोहन रॉय यांनी आपल्या बुद्धी, धैर्य आणि अपार तर्कशक्तीच्या बळावर भारतीय समाजाला आधुनिकतेच्या मार्गावर नेले. म्हणूनच त्यांना भारतीय पुनर्जागरणाचे…

दरवर्षी स्टॅनफर्ड–एल्सेव्हियर या यादीत जगातील अव्वल वैज्ञानिकांची नावे प्रसिद्ध होतात. त्यात भारतीय शास्त्रज्ञांची संख्या मोठी असली तरी आपल्या संशोधन व्यवस्थेतील…

ही क्रांती केवळ तांत्रिक नाही. ती भू-राजकारणाला नवे समीकरण देईल. पण, ही क्रांती आहे तरी काय? …समजून घेऊया

बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांची २५ सप्टेंबर २०२५ रोजी जन्मशताब्दी झाली. त्यानिमित्त त्यांच्या काही आठवणी

राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीने आडवी केली आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळणे गरजेचे आहे…