विशेष लेख News

अलीकडेच ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली. वरवर रंजनप्रधान भासणाऱ्या ‘शोले’मध्ये धीरगंभीर राजकीय आणि सामाजिक भाष्य दडलेलं आहे. ‘शोले’चं कथन,…

देशबंधू चित्तरंजन दास यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आणि बंगालच्या इतिहासातील ‘दुर्दैवी दशकांची’ सुरुवात झाली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे…

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती या प्रकरणाच्या पोलीस तपासाची. पोलीस दलाचे राजकीयीकरण आणि त्यात झालेला…

पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने कितीही भाषणबाजी केली, क्षेपणास्त्रांच्या धमक्या दिल्या तरी भारताच्या यशाला धक्का लागणार नाही; हे जगालासुद्धा माहीत व्हायला हवे…

‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४’ या कायद्याद्वारे सरकारला कायद्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात अशी स्पष्ट विभागणी करायची आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने १५ ऑगस्ट २०२१ ला दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तेव्हापासून गेली चार वर्षे अफगाण नागरिक आणि त्यातही महिला प्रचंड अन्याय,…

‘महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने आपली विश्वासार्हता पणाला लावली असे खेदाने म्हणावे लागते, त्या वेळच्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने…

जीवशास्त्र हे मुळातच निरीक्षणाचे शास्त्र! निसर्गात जैविक घटकांबद्दल होणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करून मानवी जीवनात त्या कोणत्या प्रकारे अमलात आणता येतील…

‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट असो वा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा एनसीईआरटीच्या पुस्तकातील नकाशा; वर्तमान काळातल्या प्राधान्यक्रमानुसार इतिहासातल्या तथ्यांना मुरड…

देकार्तनं दिलेली (कार्टेशियन) वैचारिक साधनं पुढे भांडवलवाद/ वसाहतवादानं हत्यारांसारखी वापरली. बुद्धिवादी मानवाचं समतामय जग राहिलं दूरच!

राखी पौर्णिमा हा भाऊ-बहीण नात्याचा प्रतीकात्मक सण असला, तरी आजच्या बदलत्या जीवनशैलीत त्याचा अर्थ अधिक व्यापक होत चालला आहे.

अमेरिका भारत व्यापार कराराच्या वाटाघाटींची सहावी फेरी पुढच्या काही दिवसांत सुरू होईल. भारतावर लागू होणारा हा ५० टक्के आयातकर या…