
माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यानंतर रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यानंतर रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
निर्मला पुतुल, वंदना टेटे, जसींता केरकेट्टा, हौसदा सौभेद्र, अनुज लुगून या सगळ्यांचा झारखंड आणि त्यातही संथाल परगण्यातून उमटलेला उच्चार आता…
सासरी चाललेल्या मुलींची कैक गाणी आहेतच; पण कमाईसाठी परगावी गेलेल्या पतीच्या विरहिणींची व्यथाही अनेक परींची. कधी रेलगाडीचा दुस्वास करणाऱ्या गाण्यातून…
अनेक कथा, सौदाई, दिल की दुनिया यांसारख्या कादंबऱ्या, काही चित्रपटांसाठीचं लेखन या सगळ्यांमधून इस्मत चुगताई या लेखिकेचा बंधमुक्त स्वर उमटताना…
राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांचे नाव असलेला टेम्पो पुसद येथे पोलिसांनी पकडल्यानंतर त्यावर आता जिल्ह्यात राजकारण सुरू झाले असून नुकतेच…
प्रेमचंद यांच्या साधेपणाचा आदर्श लिखाणात आणणाऱ्या, लिखाणानं पोषाखी असू नये याची काळजी घेणाऱ्या हरिशंकर परसाईंना ‘वस्तुत: लेखक प्रत्येकच व्यवस्थेत असंतुष्ट…
लोकनाट्याशी साधर्म्य असणारी बिदेसिया नाट्यशैली आणि काही गीतांच्या माध्यमातून भिखारी ठाकूर यांनी या भाषेला सर्वदूर पोहोचवलं.
‘एक राष्ट्र, एक भाषा’ असं करताना अन्य भाषांना दाबून टाकलं जाऊ शकतं. एखाद्या भाषेचा स्वर दाबायचा प्रयत्न होतो तेव्हा फक्त…
‘लोकांच्या अंत:करणात अशी एखादी भावना असते जी सत्तेला ललकारते’- हे शाश्वत सत्य गुरदयाल सिंग यांच्या कादंबऱ्यांतल्या शोषित पात्रांमधून थेटपणे भिडतं.…
फकीर मोहन सेनापती यांच्या ‘छ माण आठ गुंठ’ या कादंबरीतील जमिनीसाठी संघर्ष करणारा शेतकरी भारतीय कादंबरीतील अशा नायकांचा आद्या प्रतिनिधी.
परभणी जिल्ह्याला काळी कसदार आणि सुपीक जमीन, सिंचनाच्या सुविधा, दळणवळणाची साधने अशा सर्व बाबी असूनही विकासाचे दृश्य परिणाम दिसून येत…
स्वातंत्र्यानंतर नव्या जाणिवेने साहित्य निर्मिती व्हायला लागली, त्यात मोहन राकेश हेदेखील एक महत्त्वाचे शिलेदार होते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, डायरी,…