‘‘१९२२साली मी इतरांप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सहभागी झालो होतो. स्वातंत्र्यलढ्यात आपले कर्तव्य बजावण्यासाठी मी हे केले होते.
‘‘१९२२साली मी इतरांप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सहभागी झालो होतो. स्वातंत्र्यलढ्यात आपले कर्तव्य बजावण्यासाठी मी हे केले होते.
रवींद्रनाथांनीच स्वत:च्या कवितेचं इंग्रजीकरण केल्यामुळे ही कविता आपल्याला माहीत असते; पण मुक्त ज्ञान, संकुचित दुभंगांचा स्पर्श नसलेला समाज हे आपल्याला…
अतिवृष्टी मदत जाहीर झाली तरी शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळत आहे, पॅकेज आणि प्रत्यक्ष मदतीत तफावत.
दिल्लीच्या चांदणी चौकात गजबजलेल्या वातावरणातून माग काढत बल्लीमारान भागात आल्यानंतर जुन्याच भिंतीवर एक कोरीव दगडावरचा तपशील दिसतो. ‘हवेली मिर्झा गालिब’! रस्त्यात…
लोकलयीचे संस्कार पचवून आलेली शब्दकळा आणि जीवनासंबंधीचा आशय मोजक्या ओळींमधून सांगण्याचे अचाट सामर्थ्य या गोष्टींनी शैलेंद्र यांना लाखोंच्या अंत:करणात प्रवेश…
कोकणी, कन्नड, मराठी हा भाषेचा वारसा जपत इंग्रजीवरचं विलक्षण प्रभुत्व, तर्काच्या आधारे प्रतिपादनातला ठोसपणा, पुराणं, मिथकं, लोककथा यांच्या आधारे वेगवेगळ्या…
सातत्याने झालेली अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेला पूर यामुळे जांभूळबेटाची झीज होत चालली असून चहूबाजूंनी संरक्षक भिंतीची भक्कम तटबंदी नसल्याने गोदावरीचा…
परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असतानाही रिक्त असलेली जिल्हाप्रमुखपदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर भरण्यात आली.
माणूस हाच तेलुगु कवी ‘सिनारे’ यांच्या कवितेचा केंद्रबिंदू. पण त्यांची कविता केवळ मानवी भौतिक प्रगतीचं गर्वगीत नव्हे. फुलांमध्ये आशा-आकांक्षा पाहाणारी…
आयुष्यात ज्ञान मिळवण्यासाठी आणि समाजाचं वाचन करण्यासाठी केलेली भ्रमंती याशिवाय अनुवादित, संपादित आणि स्वत: लिहिलेल्या ग्रंथांची ४४ हजार एवढी पृष्ठसंख्या…
पीक विमा योजनेचे स्वरूप बदलल्याने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकरी मोठ्या भरपाईपासून वंचित राहणार असून संबंधित शेतकऱ्यांना जीपीएस लोकेशन असलेला फोटो…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने अधिक घोळ न घालता तातडीने जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांमधून…