
परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असतानाही रिक्त असलेली जिल्हाप्रमुखपदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर भरण्यात आली.
परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असतानाही रिक्त असलेली जिल्हाप्रमुखपदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर भरण्यात आली.
माणूस हाच तेलुगु कवी ‘सिनारे’ यांच्या कवितेचा केंद्रबिंदू. पण त्यांची कविता केवळ मानवी भौतिक प्रगतीचं गर्वगीत नव्हे. फुलांमध्ये आशा-आकांक्षा पाहाणारी…
आयुष्यात ज्ञान मिळवण्यासाठी आणि समाजाचं वाचन करण्यासाठी केलेली भ्रमंती याशिवाय अनुवादित, संपादित आणि स्वत: लिहिलेल्या ग्रंथांची ४४ हजार एवढी पृष्ठसंख्या…
पीक विमा योजनेचे स्वरूप बदलल्याने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकरी मोठ्या भरपाईपासून वंचित राहणार असून संबंधित शेतकऱ्यांना जीपीएस लोकेशन असलेला फोटो…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने अधिक घोळ न घालता तातडीने जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांमधून…
दगड करणारी पौष महिन्यातली थंडी. जणू शरीरातून रक्त वाहात नसून गोठवून टाकणारा बर्फच नसानसांत साचला आहे असं वाटायला लावणारी. हलकू नावाचा…
भारतीय कादंबरीत अनेक बंगाली कादंबरीकारांचे मोठे योगदान आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय हे त्यातलं एक ठळक नाव मानता येईल. आपल्या लेखनातून त्यांनी…
प्रत्येक माणूस हा त्याच्या पातळीवर एक दास्तानच आहे. प्रत्येकाच्या जगण्याची आपापली एक स्वतंत्र अशी कथा आहे.
गीतांजली श्री यांची ‘रेतसमाधि’ ही कादंबरी असो की बानू मुश्ताक यांचा ‘हार्ट लॅम्प’ हा कथासंग्रह असो, बुकर पुरस्काराच्या निमित्ताने भारतीय…
बीरेंद्र कुमार नागा वस्तीतल्या अगदी अंतर्गत भागातही हिंडले. त्यांच्या सण- उत्सवांत भाग घेतला. तिथल्या जीवनाशी सर्वार्थाने एकरूप झाले.
माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यानंतर रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
निर्मला पुतुल, वंदना टेटे, जसींता केरकेट्टा, हौसदा सौभेद्र, अनुज लुगून या सगळ्यांचा झारखंड आणि त्यातही संथाल परगण्यातून उमटलेला उच्चार आता…