
फकीर मोहन सेनापती यांच्या ‘छ माण आठ गुंठ’ या कादंबरीतील जमिनीसाठी संघर्ष करणारा शेतकरी भारतीय कादंबरीतील अशा नायकांचा आद्या प्रतिनिधी.
फकीर मोहन सेनापती यांच्या ‘छ माण आठ गुंठ’ या कादंबरीतील जमिनीसाठी संघर्ष करणारा शेतकरी भारतीय कादंबरीतील अशा नायकांचा आद्या प्रतिनिधी.
परभणी जिल्ह्याला काळी कसदार आणि सुपीक जमीन, सिंचनाच्या सुविधा, दळणवळणाची साधने अशा सर्व बाबी असूनही विकासाचे दृश्य परिणाम दिसून येत…
स्वातंत्र्यानंतर नव्या जाणिवेने साहित्य निर्मिती व्हायला लागली, त्यात मोहन राकेश हेदेखील एक महत्त्वाचे शिलेदार होते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, डायरी,…
परभणी शहरातील उद्यति रक्त- लघवी तपसणीच्या केंद्रात कृत्रिम बुद्धेमत्तेच्या आधारे होणाऱ्या चाचणी केंद्रात या मुलाच्या रक्ताचा थेंब तपासण्यास घेतला आणि…
काळूच्या आयुष्यात लग्नानंतर दुसरीच स्त्री येते आणि राजूच्याही आयुष्यात दुसरा पुरुष. आयुष्यातला बराचसा काळ गेल्यानंतर उतारवयात दोघे असताना ‘छप्पनीया’ अकाल…
वैद्यनाथ मिश्र हे हिंदी वाचकांसाठी बाबा नागार्जुन या नावाने परिचित आहेत तर मैथिली भाषेत त्यांनी ‘यात्री’ या नावाने लेखन केलं…
‘एमटी’ यांनी पन्नासहून अधिक पटकथा लिहिलेल्या आहेत आणि सहा सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. पटकथा लेखनासाठी त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले,…
जयकांतन हे मानवी जीवन व्यवहारातल्या अत्यंत सूक्ष्म अशा छटांचं चित्रण करतात आणि त्यातल्या जटिलतेसह विलक्षण अशा शब्दसामर्थ्यानं अनुभवांना वाचकांच्या समोर…
सुनील गंगोपाध्याय यांची ‘अरण्येर दिन रात्री’ आणि विभूतीभूषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ या दोन कादंबऱ्या माणूस आणि जंगल या नात्याचा ठाव…
आपले हक्क, अधिकार यांच्याबाबतीत आदिवासी समूहांमध्येही आता आत्मभान येत आहे, हे अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांमधून आपल्यापुढे येतं. पण ८० वर्षांपूर्वी…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला होता. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील…
पाणी हे सृष्टीचं आदि तत्त्व. पाण्यावर किती लिहिलं, बोललं गेलंय. संतांनी पाण्याचं वर्णन अनेक परींनी केलेलं आहे. जगात सगळं काही…