नेतृत्व करणारे वाचाळपणा करतात, कशाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?
नेतृत्व करणारे वाचाळपणा करतात, कशाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्ही कोलमडून पडले असताना केवळ आश्वासने ,आरोपप्रत्यारोप , घोषणाबाजी यामुळे राजकारण्यांना लोकमान्यता कशी मिळणार?
डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८१.६० अशी पातळी गाठल्याने विकासदरही खालावेल, पण या आकड्यांच्या पलीकडल्या जाणिवांचे काय? राजकारणाला जनतेचे प्रश्न दिसत आहेत…