दोन जिल्ह्यांतील वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्देशांक ठरविणे हा या मागचा उद्देश आहे.
दोन जिल्ह्यांतील वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्देशांक ठरविणे हा या मागचा उद्देश आहे.
सर्वात महत्त्वाचा वित्तीय बदल म्हणजे देशाच्या कर्जाचे जीडीपीशी वाढलेले गुणोत्तर. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये हे प्रमाण सुमारे ८२ टक्के होते
सेन यांच्या महत्त्वपूर्ण योगदानातील आणखी एक मोलाचा घटक म्हणजे ‘न्यायाची कल्पना’ आणि न्याय व नीती या संकल्पनांमधील फरक सांगणारा आहे.
देशात एकाच वेळी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्यासंदभातील चर्चेने गेल्या काही दिवसांत जोर धरला आहे. आपल्याकडील राजकारण पाहता व्यावहारिक पातळीवर…
सुरजित भल्ला, अरिवद विरमाणी आणि करण भसीन या अर्थतज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) संकेतस्थळावर नुकताच एक शोधनिबंध प्रकाशित केला.
अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी पुढील वर्षी ३९ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
जीएसटी तथा वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याला आता तीन वर्षे झाली आहेत. परंतु त्याच्या अंमलबजावणीतील अनेक घोळ, त्रुटी आणि…
कोविडमुळे वाटय़ाला आलेल्या टाळेबंदीच्या चक्रव्यूहात आपण सर्वच अडकलो खरे, पण ते भेदून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांअखेर विविध बँकांनी ८० हजार कोटींचा तोटा नोंदवलेला आहे.
या नोटाबंदीच्या निर्णयाचा उद्देश सुरुवातीपासूनच स्पष्ट नव्हता.
या वर्षीचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री अरुण जेटली यांचा चौथा अर्थसंकल्प.