
प्रश्नपत्रिकांचा दर्जा टिकवून ठेवणे आयोगाला आजही अतिशय अवघड जात आहे.
प्रश्नपत्रिकांचा दर्जा टिकवून ठेवणे आयोगाला आजही अतिशय अवघड जात आहे.
नवा अभ्यासक्रम आणि नव्या परीक्षा पद्धतीने अभ्यासक्रमाचा आवाक वाढला, यूपीएससीच्या धर्तीवर आलेल्या परीक्षा पद्धतीमुळे उमेदवारांचे काम वाढले, एका अर्थी आयोगाचा…
परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलांवर टीका करणाऱ्यांना धमक्या देण्याऐवजी ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि स्वतःसमोर आरसा धरणे गरजेचे आहे.