
साने गुरुजी आणि विनोबा यांचे नाते मुख्यत: गीता प्रवचनांच्या अनुषंगाने पाहिले जाते. गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाच्या निमित्तानेही त्यांची उजळणी होते.
साने गुरुजी आणि विनोबा यांचे नाते मुख्यत: गीता प्रवचनांच्या अनुषंगाने पाहिले जाते. गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाच्या निमित्तानेही त्यांची उजळणी होते.
‘तुरुंगातून सुटल्यावर ही प्रवचने व तुरुंगात झालेली चर्चा प्रकाशित करावीत, अशी साने गुरुजींची इच्छा होती.
वस्तुत: भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा चांगला अनुभव हवा असताना त्यांना रक्तपाताला सामोरे जावे लागत होते.
पैसा नाकारत शेती करायची हा प्रयोग विनोबांनी सुरू केला. या प्रयोगाला ‘ऋषी शेती’ हे नाव त्यांनी दिले.
सर्वोदय समाज स्थापनेच्या त्या संमेलनानंतर पंडित नेहरूंनी त्यांना निर्वासितांच्या प्रश्नासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली.
रचनात्मक काम करणाऱ्या असंख्य संस्था त्या कार्यकर्त्यांला विरोध तर करणार नाहीतच; उलट पाठिंबाच देतील.
कृती अल्प असली तरी चालेल पण तिच्यात प्रामाणिकपणा हवा. नित्यता हवी. थोडक्यात हा भक्तीचा ‘त्रिकोण’ आहे
या संमेलनात स्थापन झालेल्या ‘सर्वोदय समाज’पाठोपाठ ‘सर्व सेवा संघ’ या औपचारिक संघटनेची निर्मिती झाली.
गांधींच्या विचारांकडे कसे पाहायचे, ते विचार पुढे कसे न्यायचे यासाठी १९४८ मध्ये जे संमेलन झाले ती ‘सर्वोदयाची संगीति’ होती
सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य साध्य करण्याचे एकमेकांचे मार्ग सर्वस्वी भिन्न होते
विनोबा म्हटले की संत, आचार्य, ऋषी, जंगम विद्यापीठ आदी विशेषणे समोर येतात. तथापि ‘संत, स्थितप्रज्ञ’ आदींची कल्पना केवळ ठरावीक गटातील…
गांधीजींच्या हत्येनंतर सर्वोदय समाजाच्या स्थापना संमेलनासाठी देशभरातून सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.