परधनाची लालसा नको’ हा व्यक्तीसाठीचा सद्गुण संपूर्ण समाजाने धारण करावा’ ही विनोबांची दृष्टी लक्षणीय आहे
परधनाची लालसा नको’ हा व्यक्तीसाठीचा सद्गुण संपूर्ण समाजाने धारण करावा’ ही विनोबांची दृष्टी लक्षणीय आहे
आज आळशासारखे बसून पैसा मिळावा ही अपेक्षा ठेवली जाणार नाही. तथापि त्या ऐवजी तणावमुक्त आयुष्याची अपेक्षा असेल.
आज लोकमान्य टिळकांचे पुण्यस्मरण. विनोबांची आणि लोकमान्यांची एकदाच भेट झाली, तथापि गीतेच्या अध्ययनासाठी लागणारी प्रेरणा त्यांना टिळकांकडून मिळाली.
माउलींना गीतार्थ नित्यनूतन रूपात दिसला. तर विनोबांना गीतार्थाप्रमाणेच नित्यनूतन क्रांति-तत्त्वाचेही दर्शन झाले.
सोप्या भाषेत त्यांनी गुरूची बुद्धी आणि आईची बुद्धी असे वर्णन केले आहे. दोहोंमधे सूक्ष्म फरक आहे.
विनोबांचे विकेंद्रीकरणावरील चिंतन किमान ७० वर्षे जुने आहे आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रयोगाचीही जोड आहे
विनोबांच्या मते, विकेंद्रीकरण हा शब्द आणि संकल्पना आपल्यासाठी नवीन आहे.
सर्वोदय आणि साम्ययोग या संकल्पनांमध्ये पर्यायी समाजरचनेला कोणते स्थान आहे आणि त्याचे रूप काय या मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा लाभ घेतलाच जाऊ नये असा त्यांचा दुराग्रह नव्हता.
विनोबांच्या भूमिकेशी जुळती भूमिका कोएत्स्लर, अच्युतराव पटवर्धन अशा नामांकित चिंतकांनी घेतली होती.
यंत्रांना केव्हा विरोध करायचा आणि त्यांचा केव्हा स्वीकार करायचा याला विनोबा ‘यंत्र-विवेक’ म्हणतात.