नाथांची समाजाभिमुखता आणि अध्यात्म याने विनोबा इतके प्रभावित झाले होते की एकनाथ म्हणजे ‘बाप’ अशी त्यांची धारणा होती.
नाथांची समाजाभिमुखता आणि अध्यात्म याने विनोबा इतके प्रभावित झाले होते की एकनाथ म्हणजे ‘बाप’ अशी त्यांची धारणा होती.
विनोबांना हयातीतच असंख्य विशेषणे मिळाली. तसेच त्यांचे अपार कौतुकही झाले. एकदा विनोबांनी गांधीजींचे पत्र वाचून फाडून टाकले.
यज्ञात आहुती दिल्यानंतर जे काही शिल्लक राहते त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करण्याची आज्ञा आहे.
भूदान यज्ञ हा प्रजासूय यज्ञ होता. या यज्ञाने सत्य प्रेम आणि करुणेच्या जोरावर अवाढव्य भूमी संपादित केली.
विनोबांच्या कृतीमधे एक सुसंगती दिसते, कारण तिच्या पाठीशी प्रयोगशीलता होती.
भूदान आणि ग्रामदान यज्ञाने यज्ञ या संकल्पनेला मोठा अर्थ दिला. जगाच्या इतिहासात अभूतपूर्व असा हा प्रयोग होता.
(६ जून १९५२ रोजी मंगरोठवासीयांना लिहिलेल्या पत्रातून ) विनोबांनी भूदान घेताना व्यावहारिक भूमिका घेतली नाही, अशी टीका होते.
समाजात त्या इतक्या रुजल्या की त्यांचा व्यवहारात केव्हा समावेश झाला ते सांगणे अवघड आहे.
संन्यास म्हणजे सर्वसंग परित्याग, असा अर्थ प्रचलित आहे. तथापि याचा आणखी एक अर्थ आहे.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूल्ये सर्वमान्य आहेत. यातील स्वातंत्र्य आणि समता यावर नेहमी चर्चा होते.
सारी संसाधने ही फक्त परमेश्वराच्या मालकीची आहेत. ही कल्पना परंपरेने मान्य केली होती. विनोबांनी तिला दानाची म्हणजेच समान विभागणीची जोड…
बुद्धी आणि कृतार्थता यांच्या व्याख्या सर्वासमोर आल्या. कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणारा एक योगी जगाने अनुभवला.