
ग्रामीण भाग आणि शेतकरीवर्ग हा प्रथमपासूनच राजकारणाचा पाया राहिलेल्या शरद पवार यांच्या लोकप्रियतेत राष्ट्रवादीतील बंडामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीची भर पडली…
ग्रामीण भाग आणि शेतकरीवर्ग हा प्रथमपासूनच राजकारणाचा पाया राहिलेल्या शरद पवार यांच्या लोकप्रियतेत राष्ट्रवादीतील बंडामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीची भर पडली…
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी नाशिक जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात धावतपळत केलेली पीक नुकसानी पाहणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
भारतात वैयक्तिक जीवनामध्ये व्यक्तीला धर्माचे पालन करण्याचा पूर्णत: अधिकार आहे.
तांबे घराणे पक्षापासून दूर जात असल्याचा राजकीय दबाव निश्चितच काँग्रेसवर राहणार आहे. त्यामुळेच थोरात यांनी पुढे येणे, काँग्रेससाठी तर, सत्यजित…
कांद्याकडे अन्य राज्यांतील शेतकरी वळत असताना निर्यातीची दारे मात्र बंद होत आहेत. यावर उपाय आहेत, पण ते करणार कोण?
ठरविले असते तर माधवराव मोरे निफाडमधून आमदार म्हणून सहज निवडून येऊ शकले असते. परंतु, ती भूमिकाच त्यांनी कधी घेतली नाही.
काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्यासाठी अशा एखाद्या यात्रेची गरज होतीच. अर्थात भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यातून जाणार नसली तरी या यात्रेच्या अनुषंगाने…
नाशिक महापालिका निवडणूक कधी होईल हे अद्याप अनिश्चित असले तरी निवडणुकीची तयारी इच्छुकांकडून वेगवेगळ्या पध्दतीने करण्यात येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मेळावे, सभा यांचे नियोजन करण्यात येत आहे.
नाशिक येथील कार्यक्रमात मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे एकमेकांशी कायम गुफ्तगू करीत असताना त्यांच्यापासून अंतर राखून बसलेले…
मोठ्या प्रमाणावर जमणारी गर्दी अजूनही सामान्य शिवसैनिक मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचे अधोरेखित करीत असून नेमकी हीच गोष्ट बंडखोरांना अस्वस्थ करीत आहे.
शिंदे गटात गेलेल्यांविरोधात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे अधिक आक्रमक झाल्याचे उत्तर महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रेत दिसून आले आहे.