केंद्रातील मोदी सरकारला सव्वा वर्ष झाल्यानंतरही उद्योग वर्तुळातून फारसे उत्साहवर्धक बोलले जात नसतानाच देशातील ग्राहकवर्गाचा विश्वास मात्र उंचावल्याचे दिसून येत…
केंद्रातील मोदी सरकारला सव्वा वर्ष झाल्यानंतरही उद्योग वर्तुळातून फारसे उत्साहवर्धक बोलले जात नसतानाच देशातील ग्राहकवर्गाचा विश्वास मात्र उंचावल्याचे दिसून येत…
यूटीआय सेन्सेक्स एक्स्चेंज ट्रेडेड फंडाने (यूटीआय सेन्सेक्स ईटीएफ) ३ सप्टेंबरपासून मुंबई शेअर बाजारामध्ये (बीएसई) व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे.
हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक या भारतातील आघाडीच्या आयटी सेवा आणि उपाययोजना पुरवठादाराने आपल्या भारतातील व्यवसायाची २५ वष्रे पूर्ण केली आहेत.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निवड केलेल्या देशातील तिसऱ्या शहराने स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले
ऐरोली सेक्टर-१५ मधील महावितरणच्या कार्यालयात सोमवारी संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.
सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल ते खांदा वसाहतीचा मार्ग रुंद करा आणि प्रवाशांचा जीव वाचवा, अशी मोहीम वाहतूक पोलीस आणि खांदेश्वर…
तीन वर्षांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यातून विभाजन होऊन स्वतंत्र खांदेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.
न्यायालयाने नियमांचे र्निबध लादल्याने पनवेलमध्ये दहीहंडी उत्सव मंडळांनी यंदा पारितोषिकाची रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत केली.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रविवारी उरणमधील पोलिसांनी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या दहीहंडय़ांना बंदी घातली होती.
नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामांचे येत्या सहा महिन्यांत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले
पावसाने दडी मारल्याने उरण परिसरात विविध प्रकारच्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
राज्यात गोहत्येला बंदी असतानासुद्धा पनवेल तालुक्यामधील तळोजा गावामध्ये सुरू असणारा अवैध गोहत्येचा कत्तलखाना प्राणिमित्राने पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला आहे.