
कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज थकविले आहे, त्यामुळे बँका अडचणीत सापडल्या.
कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज थकविले आहे, त्यामुळे बँका अडचणीत सापडल्या.
नागपूर-मुंबई महामार्ग ज्या तालुक्यातून सुरू होणार आहे
मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
शासनाचा हा निर्णय वरवर प्रशासकीय वाटत असला तरी त्यामागचे राजकारण लपून राहिले नाही.
मतविभागणी टाळण्याचे विरोधकांचे प्रयत्न
विमाशीतील अनेक पदाधिकाऱ्यांची होती, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बंडही झाले होते.
फडणवीस विरुद्ध गडकरी विभागणी?
विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला.
विदर्भात मिळालेल्या यशाने भाजपमध्ये उत्साह आहे.
नेमक्या त्याच वेळी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या.
विविध योजनांवर झालेल्या खर्चापेक्षा त्यातून निर्माण होणाऱ्या सेवांमधून लोकांना किती फायदा होतो,
भंडारा-गोंदिया हा राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला.