
भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनायटेड इंडिया यांच्याकडून मिळणारी भरपाई रखडली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनायटेड इंडिया यांच्याकडून मिळणारी भरपाई रखडली आहे.
देशातील साखर कारखाने वर्षांकाठी सरासरी ३६० लाख टन साखरेचे उत्पादन करतात. त्यापैकी सुमारे २७५ लाख टनांपर्यंतची देशांतर्गत गरज भागून उर्वरित…
अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ असे जागतिक तापमानवाढीचे परिणाम जगभर दिसायला लागले आहेत. या आसमानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला सुलतानी अराजकालाही तोंड…
पंजाब, हरियाणात भाताचे पाचट जाळले जात असल्यामुळे दिल्ली आणि परिसरांतील लोकांचा श्वास कोंडला जातो आहे.
उसाखालील वाढलेले क्षेत्र, उशिराने सुरू झालेला गाळप हंगाम, परतीच्या पावसामुळे निर्माण झालेला व्यत्यय आणि मोठी मजूर टंचाई आदींचा परिणाम म्हणून…
‘कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट ॲण्ड प्रायझेस’च्या आकडेवारीवरून केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हमीभाव ठरवते.
गोवंश हत्याबंदी कायद्यासह विविध उपाययोजना करूनही देशभरात देशी गोवंशाची संख्या वेगाने कमी होत आहे.
यंदा ६० दशलक्ष टन साखरेचे उत्पादन देणारा आशिया हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक प्रदेश ठरला आहे.
राज्यात या तृणधान्यांचे उत्पादन प्रामुख्याने सह्याद्री पर्वताच्या डोंगररागांमध्ये घेतले जाते. कोकण, नगर, नाशिक, ठाणे, अमरावती आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये घेतले…
दर्जेदार जर्दाळूच्या उत्पादनासाठी लडाख जगभरात प्रसिद्ध आहे. जर्दाळूला जागतिक बाजारात चांगली मागणी आहे.
देशातून होणाऱ्या केळ्यांच्या निर्यातीत राज्याचा वाटा कायमच पन्नास टक्क्यांहून अधिक राहिला आहे.
मोकाट गोवंश रस्त्यांवर फिरताना आढळल्यास गाई जप्त करण्याचा अधिकार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना होता.