
कोल्हापूर महापालिकेतील गलथान कारभार, निकृष्ट दर्जाची कामे, प्रशासनाची ढिलाई, वाढती खाबुगिरी यामुळे प्रतिमा पुरती डागाळली आहे.
कोल्हापूर महापालिकेतील गलथान कारभार, निकृष्ट दर्जाची कामे, प्रशासनाची ढिलाई, वाढती खाबुगिरी यामुळे प्रतिमा पुरती डागाळली आहे.
खरोखरच नफ्यात असणाऱ्या कारखान्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे शासनाला अपेक्षित असणारी रक्कम आणि प्रत्यक्षात साखर उद्योगांकडून मिळणारी रक्कम…
मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून देखील तुम्ही पैसे घेणार आहात का? अशी विचारणा त्यांनी केली. हा निर्णय शेतकरी मान्य करणार नाहीत.
कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचारासमोर आता लोकप्रतिनिधी, मंत्री यांनीही हात टेकल्याचे उघड झाले आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष , आमदार राजेश…
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र नेत्यांमध्ये साखर कारखाने सुरू होण्यावरून मतभेद होण्याची शक्यता असल्याने हंगाम नेमका कधी सुरू होणार यावरही प्रश्नचिन्ह…
यावर्षी मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. लाखो पूरग्रस्तांचे दैनंदिन जगणे विस्कळीत झाले आहे.
साखर कारखान्यांनी राज्य सहकारी साखर संघाकडे याबाबत मागणी केली असून, यावर राज्य शासन, मंत्रिमंडळ, समिती कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष…
१ ऑक्टोंबर पासून गाळपास सुरुवात झाली तर कर्नाटक राज्यात जाणारा महाराष्ट्रातील ऊस थांबेल. शिवाय, महाराष्ट्रातील कारखान्यांचे ऊस गाळप वाढून ते…
शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगाव कृषी पाणी पुरवठा योजनेचे राजकीय वळण आता तिसऱ्या नेतृत्वाच्या दिशेने वाहू लागले…
कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढली जाणार हे पुनःपुन्हा स्पष्ट केले जात असले तरी तिन्ही पक्षातील जागावाटप हा कळीचा मुद्दा…
याच मार्गाने आता गोकुळ दूध संघाची निवडणूक अमूल्य वळणावर पोहचली असून संस्था ठरावाचे धुमसते राजकारण गावगाड्याला हादरे देत आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दीड महिन्यापूर्वी राज्यातील साखर उद्योगातील दीड लाखांवर कामगारांच्या वेतन वाढीचा करार झाला तरी कारखान्यांनी तो कागदावरच ठेवल्याने…