अनाथ मुलींना दिवाळीचा आनंद देणारा हा उपक्रम पुण्यातील ‘मैत्र युवा फाऊंडेशन’तर्फे केला जातो.
अनाथ मुलींना दिवाळीचा आनंद देणारा हा उपक्रम पुण्यातील ‘मैत्र युवा फाऊंडेशन’तर्फे केला जातो.
रत्नागिरीतील सांगवे या गावाचा शुक्रवारी राजेंद्र सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गावच्या सरपंच माधुरी सालीम यांनी हा सन्मान स्वीकारला.
निर्भया केंद्रासाठी मुंढवा येथील ‘माहेर’ या संस्थेच्या प्रकल्पाची जागा महिला बालविकास आयुक्तालयाकडे सुचविण्यात आली आहे.
अभियांत्रिकी शिक्षणात आघाडीवर असलेल्या पुणे विभागांत अभियांत्रिकीच्या रिक्त जागाही सर्वाधिक आहेत.
विकास योजनेला पाठिंबा देणारे पिंगोरी हे पहिले गाव ठरले आहे.
सरकारने सोपविलेली युवा संमेलनाची जबाबदारी पार पाडावी असाच साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर आहे.
शहरांमध्ये दिवाळीचा आनंद साजरा करताना सीमेवरच्या बांधवांचीही आठवण ठेवणारा हा उपक्रम पुण्यातील ‘स्नेह सेवा’ संस्थतर्फे केला जातो.
महापालिका आयुक्तांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापासून ते महापौर व गटनेते अशा सगळ्यांच्या आग्रहाला बळी पडताना शहराचे हित लक्षात घेतलेले नाही.
गहू, तांदूळ, साखर, एक हजार लि. तेल तसेच मीठ, मिरची, मसाला आणि सुवासिक तेल, उटणे, साबण, आकाशकंदील आदींचे वाटप केले…
ख्रिश्चन समाजाला मोदींपेक्षा आपल्याच समाजातील दुहीचा धोका जास्त आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.
ज्योती कुलकर्णी रीसर्च फाउंडेशनतर्फे ‘ज्योती सन्मान’ दिनानिमित्त कर्तृत्ववान माहिलांचा गौरव करण्यात आला.
चारित्र्याचा संशय आणि मतिमंद मुलाच्या आजारपणाला कंटाळून पतीने पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून केल्याची घटना पाषाण येथे घडली.