
शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत होता तेव्हा तुम्ही कोठे होता? आता चॅरिटी कसली करताय, असा सवाल संजय पवार…
शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत होता तेव्हा तुम्ही कोठे होता? आता चॅरिटी कसली करताय, असा सवाल संजय पवार…
विद्युत जनित्र वापरकर्त्यांना प्रतियुनिट ३० पैशांऐवजी एक रुपया वीस पैसे मोजावे लागणार आहेत.
राज्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे समन्यायी वाटप करावे लागेल, अन्यथा आंतरजिल्हा वाद राज्यात उत्पन्न होतील, अशी भीती अशाेक चव्हाण यांनी व्यक्त…
पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक-विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड करण्यात आली आहे.
लोणावळ्यातील कुख्यात गुंड किसन परदेशी याने लोणावळ्याचे विद्यमान नगराध्यक्ष अमित गवळी व रमेश साळवी यांना मारण्याचा कट रचला होता,
शब्द आणि संगीताचे सामथ्र्य काय असते हे गदिमा आणि रामभाऊंनी दाखवून दिले आहे.
मराठवाडय़ातील लोकांसाठीचे उत्तरदायित्व महाराष्ट्रातील लोकांनी पूर्णत: कर्तव्यबुद्धीने निभावले गेले असे म्हणता येणार नाही, असे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.
ग्राहक तक्रार निवारण मंचाने बांधकाम व्यावसायिकाला दोषी धरले अाहे.
जलप्रदूषण टाळण्याच्या उद्देशातून गणपतींचे विसर्जन करण्याऐवजी गणेशाची मूर्ती दान करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले गेले अाहे.
आरोग्यास असुरक्षित अन्नपदार्थाबाबत गेल्या चार वर्षांत पुणे विभागात २४१ प्रकरणी न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत.
पाणीटंचाईमुळे शहरात सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा गणेशोत्सवाच्या काळातही कायम राहणार आहे.
पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या विविध मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.