
भाजपमध्ये दुर्लक्षित झालेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ‘दुष्काळी फोरम’ या नावाने दबाव गटाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपमध्ये दुर्लक्षित झालेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ‘दुष्काळी फोरम’ या नावाने दबाव गटाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या ज्या वेळी लाभाची पदे मिळवायची असतील त्या त्या वेळी मिरजेतील कारभारी मंडळी पक्ष भेद विसरून एकत्र येतात यालाच ‘मिरज…
दिवसभर उन्हाचा तडाखा, संध्याकाळी पावसाची एखादी सर आणि पहाटे धुके यामुळे सध्या पिकांवर विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.
महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून या उमेदवारीला समर्थन न देताही डॉ. कदम यांना आपली जिल्ह्यातील ताकद दाखवावी वाटली.
श्रावणी अमावस्या, मध्यानरातीचे बारा वाजलेले. विक्रमादित्य स्मशानातील वडाच्या झाडावर लटकलेले प्रेत खांद्यावर टाकून चालू लागला.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी गेल्या सात-आठ महिन्यापासून जोरदार…
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागले आहेत. जिल्हा नेतृत्व स्पर्धेतून सांगलीतील लोकसभेची निवडणूक लढवली गेली असे म्हटले तर वावगे ठरणार…
Suresh Khade in Miraj Assembly Constituency : मंत्री खाडे यांनी २००४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जतमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे…
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करून आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले…
महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत गुरुवारी कडेगावमध्ये झालेल्या मेळाव्याकडे महाविकास आघाडीतीलच घटक…
कोयना धरणासह पश्चिम घाटातील १२ पैकी आठ धरणात शंभर टक्के जलसाठा झाला आहे.
आमदार गाडगीळ यांच्या निवडणुकीपासून अलिप्त होण्याच्या निर्णयामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असली तरी पक्षांतर्गत इच्छुकांच्या दाव्याला बळ मिळणार आहे.