
गेल्या दोन वर्षांपासून तयारी करून ‘दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र आणि गावात राजेंद्र’, अशी घोषणा द्यायची आणि मैदान मारायचं, असं एका…
गेल्या दोन वर्षांपासून तयारी करून ‘दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र आणि गावात राजेंद्र’, अशी घोषणा द्यायची आणि मैदान मारायचं, असं एका…
राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचे म्हणजेच भाजप शिवसेना युतीचे सरकार अपक्षांच्या मदतीने सत्तेवर आले. या मंत्री मंडळात अण्णा डांगे…
आठ वर्षापुर्वी आमदार पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आले. त्यावेळीही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरत होत्या.
सांगली जिल्ह्यात यावर्षी बेदाणा उत्पादन कमी झाले असून, यामुळे दरात तेजी होती. हिरवा, पिवळा, लांबट सुंटेखानी या प्रतवारीनुसार चांगला दर…
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करून सत्तेची सावलीच विकासासाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित करत असताना…
वारकऱ्याच्या ‘हरिनामा’च्या नामस्मरणाला सूर साज देणारी आणि पायी चालताना बाळगायला सोपी अशा अनोख्या वीणा या तंतुवाद्याची मिरजेत निर्मिती करण्यात आली…
शिवाजीराव नाईक यांनी दोन वर्षासाठी आ. जयंत पाटील यांच्याशी केलेला घरोबा मोडीत काढून पुन्हा सत्तेच्या मांडवाखाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…
शेती व्यवसाय करताना त्यासोबत विविध जोडधंद्यांची सांगड घालावी लागते. यामध्ये पशुपालन हा व्यवसाय उत्पन्नासोबतच शेतीसाठी सेंद्रीय खतांचा पुरवठा करणारा एक…
जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षातील विसंवाद आणि अनियमित कर्ज प्रकरणांमुळे भाजपमध्ये प्रवेश करत सांगलीच्या राजकारणाला नवे वळण दिले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी त्यांची उमेदवारी भाजप पुरस्कृत होती हे यामुळे सिध्द झाले.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांना शह देत भाजपसाठी स्वतंत्र अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न या मतदार संघात भाजपचा…
सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत १७.२२ टक्क्यांनी वाढून २ लाख ७२ हजार २२ झाले आहे.