
शरीरामध्ये रुक्षत्व (कोरडेपणा) वाढवणारा आहार हा शरीरामध्ये वातप्रकोप होण्याचे महत्त्वाचे कारण.
शरीरामध्ये रुक्षत्व (कोरडेपणा) वाढवणारा आहार हा शरीरामध्ये वातप्रकोप होण्याचे महत्त्वाचे कारण.
दोषांचा चय-प्रकोप हा जसा ऋतुकाळानुरूप होतो , तसाच तो आहारविहारावरही अवलंबून असतो.
उन्हाळ्यापेक्षाही पावसाळ्यातल्या या दिवसांमध्ये भूक मंदावते.
पाणी उकळवून थंड (सामान्य तापमानाचे होईल असे) करावे आणि त्यामध्ये मध मिसळून प्यावा.
अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही.
सुश्रुतसंहितेमध्ये तर स्पष्ट शब्दात पावसाळ्यात अतिजलपान टाळावे, असा सल्ला दिलेला आहे. इथे नेमक्या कोणत्या आजारांमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण मर्यादेत ठेवावे,…
ज्या थंडाव्यामुळे अग्नी प्रज्वलित होऊन भूक व पचनशक्ती वाढते, तो थंडावाच मुळात या उभय ऋतूंमध्ये भिन्न-भिन्न असतो.
आचार्य सुश्रुतांनी पहिल्या पावसाचे पाणी पिण्यास निषिद्ध मानले आहे.
पाऊस पडायला लागला म्हणून गरमगरम चहा, भजी, तिखट-मसालेदार आहार, कोंबडी रस्सा, बिर्याणी खायला सरसावू नका.
स्वास्थ्यजतन करायचे झाले तर सहाही रसांचे सेवन आवश्यक असते, याउलट एकाच रसाचे अतिसेवन मात्र विकृतीला- अस्वास्थ्याला कारणीभूत होते.
संपूर्ण वर्षाच्या तुलनेत आपले आरोग्य या ऋतूमध्ये सर्वाधिक बिघडते.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये जे बदल होतात ते बदलच या मानसिक अवस्थेला कारणीभूत होतात.