
जे आपल्याकडे नाही त्याचं दु:खं करत बसायचं की आहे ते अधिक समृद्ध कसं करायचं, यातच आयुष्याचं सार आहे.
जे आपल्याकडे नाही त्याचं दु:खं करत बसायचं की आहे ते अधिक समृद्ध कसं करायचं, यातच आयुष्याचं सार आहे.
कोणतेही निर्णय त्या त्या वेळी ती ती परिस्थिती बघून घेतले जातात. तेव्हा ते बरोबर असतात, पण नंतर काळाच्या प्रवासात कदाचित…
मुलं लहानाची मोठी होत जातात त्याच दरम्यान त्यांच्यावर संस्कार होणं गरजेचं असतं. साधी साधी जीवनकौशल्यं मुलांना स्वत:चे निर्णय योग्य पद्धतीने…
अनेक जणांना काही लोकांना विशिष्ट चष्म्यातूनच बघायची सवय असते. ती व्यक्ती तशीच वागणार, हे त्यांनी गृहीत धरलेलं असतं आणि बऱ्याचदा…
आपली काहीही चूक नसताना कुणी चारचौघांत आपला अपमान केला, तर तो विसरणं अनेकदा शक्य नसतं परंतु त्यातूनही केव्हा ना केव्हा…
कोणत्याही बाईसाठी घर आणि नोकरी यातली कसरत नवीन नाही, पण त्यावर मात करायला अनेक जणी शिकल्या आहेत. काय करायला हवं…
वय झालं, की अनेकांच्या तोंडी निवृत्तीची भाषा येते. त्यात शारीरिक संबंधांचाही समावेश असतो, बहुतांशी स्त्रियांना ते नकोच वाटतं. पण खरंच…
‘माझं मेलीचं नशीबच फुटकं,’ असं ती नेहमी म्हणत असायची. स्वतःला आणि नशिबाला दोष देण्याचा तिचा स्वभावच झाला होता.
प्लॅटोनिक प्रेम हे असं प्रेम आहे, ज्यामध्ये लैंगिक इच्छा किंवा रोमँटिक असणं गरजेचं नाही. साध्या मैत्रीपेक्षा अधिक, पण प्रियकर-प्रेयसीसारखं टोकाचं…
आजकालच्या तरुणांना नातं जोडण्याचीही घाई आणि नातं तोडण्याचीही घाई असते, असं साधारण चित्र दिसतं. पण नातं निभावणं म्हणजे काय तेही…
भावा-बहिणीचं नातंही अतूट असतं. भाऊ आणि बहिणीनं आपसातील नातं अखंड राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. बहिणीनं भावाच्या संसारात हस्तक्षेप…
शेजार चांगला मिळणं हे उत्तम घर मिळण्याइतकंच महत्त्वाचं असतं. कुटुंबीय नाहीत, पण जवळचे, असं काहीसं वेगळं नातं असतं शेजाऱ्यांचं, परंतु…