
भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…
भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘सहस्राचंद्रदर्शन वर्ष’ १९८२ मध्ये साजरे झाले. त्यानिमित्त श्रीविद्या प्रकाशन, पुणेचे संचालक मधुकाका कुलकर्णी यांनी ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मूलत: प्राच्यविद्या विशारद होते. वेदाभ्यास त्यांच्या व्यासंगाचा प्रमुख विषय होता.
भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य तिच्या अभिजात साहित्यात आहे. त्याचा शोध व बोध आपणास मानवी विकासाकडे घेऊन जाईल, असा आशावाद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी…
लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मूळ आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेले हे भाषण नंतर साप्ताहिक ‘साधना’, पुणेच्या २१ जुलै, १९५६ च्या अंकात ‘भारतीय नीतिविकास :…
‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे’ या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी संस्थापक रावबहादूर रावजी रामचंद्र काळे स्मृतिदिन साजरा करण्यात येत असतो.…
सत्य असह्य असतं. सत्तेची झोप उडवणारं सत्य कोणतीच सत्ता पेलू शकत नाही. पाकिस्तान असो वा भारत, सआदत हसन मंटोंच्या साहित्यावर…
भारताचा राष्ट्रवाद हा लोकशाही अधिष्ठित असल्याने त्याला हिंदू राष्ट्रवादाची संज्ञा देता येत नाही.
तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘भाषा व राष्ट्रीयत्व’ असे विचारसूत्र मनात ठेवून आपले विचार व्यक्त केले आहेत.
महाराष्ट्र हे १ मे १९६० रोजी मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेव्हा ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ ही मासिके महाराष्ट्राच्या…
मानवेंद्रनाथ रॉय व त्यांचे समविचारी मित्र यांनी १९४० मध्ये भारतात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन केली होती.
तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘धर्मातीत’ शब्दाच्या निधर्मी, विधर्मी, अधर्मी, ऐहिकसारख्या पर्यायवाची शब्दांचा ऊहापोह केला आहे, परंतु ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द वापरलेला…