तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या कार्य- कर्तृत्वाने महाराष्ट्रातील साहित्य, भाषा, संस्कृती, ग्रंथव्यवहार, प्रकाशन, वृत्तपत्र / नियतकालिक संचालन-संपादन, कोशनिर्मिती इत्यादी क्षेत्रांतील विविध…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या कार्य- कर्तृत्वाने महाराष्ट्रातील साहित्य, भाषा, संस्कृती, ग्रंथव्यवहार, प्रकाशन, वृत्तपत्र / नियतकालिक संचालन-संपादन, कोशनिर्मिती इत्यादी क्षेत्रांतील विविध…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे सर्वदूरसंचारी प्रबोधक असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. या मित्रपरिवारात सामान्य, असामान्य अशा सर्वक्षेत्रीय, सर्वस्तरीय आत्मीय जनांचा मेळा…
मराठी विश्वकोशाचे खंड जसजसे प्रकाशित होत राहिले, तसतसे पृच्छा, प्रश्न, शंका विचारणारा मोठा पत्रव्यवहार जिज्ञासू वाचकांनी मराठी विश्वकोश कार्यालयाशी वेळोवेळी…
फार कमी लोक हे जाणत असावेत की, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित ‘मराठी विश्वकोश’ हा भारतीय भाषांमधील सर्वश्रेष्ठ सर्वविषयसंग्राहक ज्ञानकोश आहे.
मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य म्हणून सन १९६० मध्ये महाराष्ट्र या घटक राज्याची स्थापना झाली.
मूलत: मनुष्य संस्कृती निर्माण करून तिच्यात जगणारा प्राणी आहे. महाराष्ट्र संस्कृती भारतीय संस्कृतीचे अपत्य आहे.
माणसाचं हस्ताक्षर असो वा त्याचं लिहिलेलं पत्र, ते त्या व्यक्तीच्या चारित्र्याचं प्रतिबिंब असतं.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर लगेच यशवंतराव चव्हाण यांनी सत्ताविकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पाऊल उचलले.
अखिल भारतीय निवडणुकीचे सत्र संपले. मी व्यक्तिश: नागपूरपासून सांगलीपर्यंत ११ जिल्ह्यांत फिरलो.
यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यातील स्नेहबंधाचा काळ सुमारे पाच दशकांचा (१९३०-१९८४) आहे.
तर्कतीर्थ – गांधी पत्रानुबंध व ऋणानुबंध हा सनातनतेकडून नवमानवतावादाकडे जाणारा आहे. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील ठळक पैलू म्हणजे त्यांची धर्मजिज्ञासा
आज महात्मा गांधींची १५६ वी जयंती. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना तर्कतीर्थ आणि महात्मा गांधी यांच्यामधील पत्रानुबंध समजून घेणे हे दोन व्यक्तीसंबंधांना…