
गुरुकुलात शिक्षणासाठी गुरूंनी विद्यार्थ्यांच्या विद्या आणि चारित्र्य दोन्हीवर लक्ष दिले.
गुरुकुलात शिक्षणासाठी गुरूंनी विद्यार्थ्यांच्या विद्या आणि चारित्र्य दोन्हीवर लक्ष दिले.
बालपणीच टिळक-सावरकरांच्या कार्यांचा प्रभाव…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आत्मकथा असे विधिवत लेखन केले नाही हे खरे आहे; पण त्यांनी भाषण, लेख, मुलाखती, पत्रे इत्यादींमधून स्वत:बद्दल…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे प्रारंभिक संस्कृत शिक्षण पिंपळनेर या त्यांच्या धुळे जिल्ह्यातील जन्मगावी सुरू झाले.
तर्कतीर्थांनी प्रारंभी ज्योतिषशास्त्राचा वैश्विक आढावा घेऊन पंचांग निर्मितीत महाराष्ट्रीयांच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे.
मानसशास्त्राने माणसाच्या पलायन, युद्ध, घृणा, वात्सल्य, याचना, संभोग, आत्मसमर्पण, आत्मप्रतिपादन, जिज्ञासा, भूक, निर्मिती, विनम्रता, हास्य (आनंद) या १४ सहजप्रवृत्ती सांगितल्या…
तर्कतीर्थांनी भाषणाच्या प्रारंभीच स्पष्ट केले होते की, ‘‘समाजातील अत्यंत दलित मनुष्याला आपल्या भविष्याविषयी आशा कशी उत्पन्न होईल, हा संस्कृतीपुढील आजचा…
एका राष्ट्र, जमात, संस्कृतीविरुद्ध दुसऱ्याचे ठाकणे हे अनीतीच्या पायावर उभे असते. युद्ध त्याचीच परिणती असते.
मानव विकास काळात त्याच्या विविध इंद्रियांचा विकास होत गेला. पंचेंद्रियांच्या विकासामुळे मनुष्य अन्य जीवांपेक्षा प्रगत झाला. यात मेंदूचे योगदान असाधारण…
या पहिल्या व्याख्यानात ते म्हणतात की, हा कठीण विषय आहे. माणूस समजून घ्यायचा प्रयत्न पूर्वापार आहे. वेद-उपनिषदात ‘कोऽयमात्मा’- आत्मा म्हणजे…
आपण विचार करून त्याच्या बाजू, कक्षा शोधतो. त्यात सत्य सापडले नाही, तर चुकीच्या मार्गाने केलेली कृती खड्ड्यात नेणारी ठरते. उपलब्ध…
‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’चे द्विदिवसीय कार्यकर्ता अधिवेशन २४ व २५ जानेवारी १९८१ रोजी सोलापूर येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…