
‘तर्कतीर्थविचार’ सदर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा’चे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या सदराचा हा शतकपूर्ती भाग.
‘तर्कतीर्थविचार’ सदर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा’चे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या सदराचा हा शतकपूर्ती भाग.
अलियापूर (तमिळनाडू) येथे २३ नोव्हेंबर, १९५६ रोजी रेल्वे अपघातात दीडशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या (१४ नोव्हेंबर १९४९) निमित्ताने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी नोव्हेंबर, १९४९ च्या ‘नवभारत’ मासिकात ‘पंडित जवाहरलाल नेहरू…
सत्याग्रहांसाठी आपल्या जीवनाचा आत्मयज्ञ करणारा सेनापती म्हणजे पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापटांचे मूळ पूर्ण नाव विचारले, तर अख्खा महाराष्ट्र नापास…
माधवराव बागल यांचे मन अजून तरुण व शरीर ताठ होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात त्यांना विशिष्ट स्थान होते.
आचार्य शं. द. जावडेकरांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ महात्मा गांधीप्रणीत असहकार आंदोलनाने झाला.
नव्या सत्याच्या शोध व दर्शनाकरिता निघालेली माणसेसुद्धा ‘एकला चलो रे’ म्हणत मार्गक्रमण करीत असतात. अशांपैकी एक कर्मवीर शिंदे होते.
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उच्च शिक्षणाची महिला विद्यापीठाच्या रूपाने केलेली उभारणी ही तर्कतीर्थांच्या लेखी स्त्रीस गृहकार्यातून समाज उभारणीच्या कार्यात प्रवृत्त…
एलन गॉटस्चॉक रॉय (१५ ऑगस्ट, १९०४ – १३ डिसेंबर, १९६०) या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या पत्नी. त्यांचा जन्म पॅरिस (फ्रान्स)मध्ये झाला. वडिलांचे…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे शिक्षण ज्या प्राज्ञपाठशाळा, वाई गुरुकुलात नारायणशास्त्री मराठे तथा स्वामी केवलानंद सरस्वती यांच्याकडे झाले, तिथेच आचार्य विनोबा भावे…
‘‘परकीय सत्तेचा द्वेष करण्याइतकेच आपली सत्ता शिरसावंद्या मानण्याचे शिक्षणही पहिल्यापासून लोकांना दिले गेले पाहिजे. बाहेर जरी क्रांतीची धामधूम असली, तरी आतून…
लोकमान्य टिळक यांच्या जीवन, कार्य, विचार आणि साहित्याचा प्रभाव तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर त्यांच्या बालपणापासूनच असल्याचे दिसते.