विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळाचा विचार करत असताना लक्षात येते की, धर्म नि समाज सुधारणांचा तो कालखंड होता.
विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळाचा विचार करत असताना लक्षात येते की, धर्म नि समाज सुधारणांचा तो कालखंड होता.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा अध्ययनकाळ सन १९१० ते १९२३ असा तपभराचा दिसून येतो. त्यांची मुंज नवव्या वर्षी झाली आणि शिक्षणास…
आपल्या या विवेचनात तर्कतीर्थांनी समजावले होते की, ‘सत्तेपासून अलिप्त असणारे परंतु सत्तेवर अंकुश ठेवू शकणारे दबाव गट लोकशाहीच्या समर्थनासाठी आजच्या…
आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर १० नोव्हेंबर १९७७ रोजी आकाशवाणी, पुणे केंद्रावरून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘संपूर्ण राजकीय क्रांती’ शीर्षक भाषण प्रक्षेपित…
मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या ‘लीग ऑफ काँग्रेसमन’ची स्थापना मार्च, १९३९ मध्ये त्रिपुरी अधिवेशनात झाली होती.
या भाषणात तर्कतीर्थ म्हणतात : भारतीय राष्ट्रीयता ही संकल्पना सर्वधर्मसमन्वय, इहवादी समाजपरिवर्तन, मूलभूत मानवाधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक समानता व मतस्वातंत्र्य…
तर्कतीर्थ वैश्विक परिपार्श्व विशद करत सांगतात की, ‘जगातील भिन्न राष्ट्रांमधील राष्ट्रीयत्व वा एकात्मता विचार व भारतातील या संदर्भातील वास्तव भिन्न…
तर्कतीर्थांच्या घरचे वातावरण साधे, सनातनी व कर्मठ होते. घरातील चीजवस्तू, छापील पुस्तके व छायाचित्रे सोडल्यास अठराव्या शतकातील घराप्रमाणे होत्या.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सत्तराव्या वाढदिवशी झालेल्या खासगी सत्कार समारंभात पु. ल. देशपांडे व इतर अनेक मित्रांनी मी आत्मचरित्र लिहावे,…
साप्ताहिक ‘सकाळ’, पुणेमध्ये ‘असा मी, असा मी’ सदर सन १९९० मध्ये प्रकाशित होत होते. त्या सदरातील हा संपादित प्रश्नोत्तर मजकूर…
असहकारिता (१९२०-२१) व सविनय कायदेभंग (१९३०-३२) या दोन्ही चळवळींमध्ये आम्ही भाग घेत असताना सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या आंदोलनाची तात्त्विक शास्त्रीय…
मृत्यूची अजाण भीती जिवाच्या स्वभावातच भरलेली असते. त्याला मी अपवाद कसा असणार? परंतु आयुष्याच्या अंती चिरंतन शांती आहे हे निश्चित!