मृत्यूची अजाण भीती जिवाच्या स्वभावातच भरलेली असते. त्याला मी अपवाद कसा असणार? परंतु आयुष्याच्या अंती चिरंतन शांती आहे हे निश्चित!
मृत्यूची अजाण भीती जिवाच्या स्वभावातच भरलेली असते. त्याला मी अपवाद कसा असणार? परंतु आयुष्याच्या अंती चिरंतन शांती आहे हे निश्चित!
(१९८१). मराठी भाषा इतर भारतीय साक्षर भाषांपैकी चांगल्या विकसित झालेल्या भाषांच्या श्रेणीत अत्यंत उच्च स्थानी असलेली भाषा म्हणून मान्यता पावलेली…
मानवी ज्ञानाच्या शाखांमध्ये जे नवे ज्ञान आज आले आहे, ते सर्व ज्ञान मराठीत एकत्रित मांडण्यात यावे, यासाठी मराठी विश्वकोश हा…
‘‘या प्रश्नाचे उत्तर मला देता येईलच असे नाही; पण मी देणार आहे. मी रॉयवादाचा स्वीकार केला, ही गोष्ट प्रवाहप्राप्त म्हणून झालेली…
‘‘महात्मा गांधी यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाचे देशव्यापी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात मी स्वत: सहभागी झालो होतो. मी सुमारे आठ-दहा…
‘आपण एखादी पदवी घ्यावी म्हणून मी वाराणसीला (काशी) गेलो. तेथे आमचे स्वामी केवलानंद सरस्वतींचे शिष्य स्वामी योगानंद होते. त्यांचा एक सुरेख…
‘‘फार जुनी हकीकत. १९१७ सालची. वाई येथील प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताचे अध्ययन करण्याकरिता स्वातंत्र्य चळवळीतील अनेक कार्यकर्ते येऊ लागले होते.
विनोबांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी शिकत अमेरिकेच्या स्वप्नासाठी बडोद्याला गेलेल्या तर्कतीर्थांनी शेवटी गुरुजींच्या प्रेमाखातर घरची वाट धरली.
सच्चे गुरुत्व म्हणजे काय, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी केवलानंद सरस्वती.
गुरुकुलात शिक्षणासाठी गुरूंनी विद्यार्थ्यांच्या विद्या आणि चारित्र्य दोन्हीवर लक्ष दिले.
बालपणीच टिळक-सावरकरांच्या कार्यांचा प्रभाव…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आत्मकथा असे विधिवत लेखन केले नाही हे खरे आहे; पण त्यांनी भाषण, लेख, मुलाखती, पत्रे इत्यादींमधून स्वत:बद्दल…