
देशातील जनता निराश झाली आहे. लोकांच्या मनात भाजपने अपेक्षाभंग केल्याची भावना निर्माण झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.…
देशातील जनता निराश झाली आहे. लोकांच्या मनात भाजपने अपेक्षाभंग केल्याची भावना निर्माण झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.…
पाकिस्तानी कलाकारांना घेण्यामागे आर्थिक फायदा हे महत्त्वाचे कारण असल्याची टीकाही त्यांनी केली.
सुरेश अनेक दिवस शाळेत न गेल्यामुळे त्याच्या आईला बोलावून घेण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि करण जोहर यांना वर्षा बंगल्यावर बोलवून यशस्वी मध्यस्थी केली होती.
येडियुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला होता.
प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे.
मुलायम सिंह यांच्या घराण्याप्रमाणे लालूंच्या कुटुंबातही वाद
उरी हल्ल्याचा बदला म्हणून २भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला होता.
भारतीय सैन्यांऐवजी १० वर्षांपूर्वी काढलेल्या अमेरिकन सैनिकांचे फोटो लावले.
मलकागिरी येथे माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती
मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवणे कठीण असल्याची जाणीव भाजपला आहे.
फोनवरील व्यक्तीने भरतला पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले.