
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँका या वर्षी जुलैपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँका या वर्षी जुलैपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांकडून ५,६२७ कोटी रुपयांचा निधी सोमवारी (२ मे) उभारला.
महाराष्ट्रानेही २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करत त्यात मोलाचे योगदान दिले आहे.
बऱ्याचदा बँकांकडून ग्राहकांकडून मागणी केली नसतानादेखील क्रेडिट कार्ड पाठविले जाते. शिवाय सवलती देऊन क्रेडिट कार्डचा वापर करण्यास उद्युक्त केले जाते.
जून महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या आगामी द्विमासिक पतधोरणात मध्यवर्ती बँकेकडून रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांतील नोकऱ्याही एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडल्या जाण्यामागची नेमकी कारणे जाणून घ्यायला हवीत.
नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)’च्या माध्यमातून सरलेल्या आर्थिक वर्षांत (२०२१-२२)…
रुची सोया इंडस्ट्रीजच्या फॉलो-ऑन समभाग विक्रीच्या (एफपीओ) माध्यमातून बाबा रामदेव यांनी पहिल्यांदाच भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांना अजमावले.
समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून चालू वर्षांत शंभरहून अधिक लहान मोठ्या कंपन्यांनी १ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल उभारणी केली
गौरव मुठे भारताने २०२२ या आर्थिक वर्षांत ४० हजार कोटी डॉलर्स (साधारण ३०.५५ लाख कोटी रुपये) इतक्या वस्तुमाल निर्यातीचे उद्दिष्ट…
भारताने २०२२ या आर्थिक वर्षांत ४० हजार कोटी डॉलर्स (साधारण ३०.५५ लाख कोटी रुपये) इतक्या वस्तुमाल निर्यातीचे उद्दिष्ट गाठल्याचे वृत्त…
परकीय गंगाजळी मार्च महिन्यात ९.६४ अब्ज डॉलरनी आटत ६२२.२७५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे