
ग्रामीण भागात हा दर ३.३ टक्के राहिला आहे तर शहरी भागात बेरोजगारीचा दर ६.७ टक्के नोंदण्यात आला आहे.
ग्रामीण भागात हा दर ३.३ टक्के राहिला आहे तर शहरी भागात बेरोजगारीचा दर ६.७ टक्के नोंदण्यात आला आहे.
५ जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलद बँकिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण, ई-शिधावाटप प्रक्रिया, तंत्रज्ञानावर आधारित आरोग्य सेवा सर्व स्तरातील नागरिकांना देता येतील
स्वत:च्या जिद्दीवर उद्योग उभा करत व इतरांनाही रोजगार मिळवून देणाऱ्या अपूर्वा पुरोहित एक यशस्वी महिला लघुउद्योजिका.
सरलेल्या वर्षात ऑक्टोबरमध्ये ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५.४३ अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भांडवली बाजारात नफावसुलीला प्राधान्य देत मोठा…
सरलेल्या वर्षात मुबलक भांडवल पुरवठ्यामुळे कंपन्यांनी जलद विस्तार साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली. यामुळे कंपनीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली…
‘होल्सिम लिमिटेड’ कंपनीचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी अदानी समूहाने १०.५ अब्ज अमेरिकी डॉलरचा म्हणजेच ८१,००० कोटी रुपयांचा करार पूर्ण केल्याचे नुकतेच…
रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमके काय होते, त्याची कारणे काय आहेत, या घसरणीची झळ कोणा-कोणाला बसेल, ती रोखण्यासाठी कोणते…
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँका या वर्षी जुलैपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांकडून ५,६२७ कोटी रुपयांचा निधी सोमवारी (२ मे) उभारला.
महाराष्ट्रानेही २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करत त्यात मोलाचे योगदान दिले आहे.
बऱ्याचदा बँकांकडून ग्राहकांकडून मागणी केली नसतानादेखील क्रेडिट कार्ड पाठविले जाते. शिवाय सवलती देऊन क्रेडिट कार्डचा वापर करण्यास उद्युक्त केले जाते.
जून महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या आगामी द्विमासिक पतधोरणात मध्यवर्ती बँकेकडून रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.