
संघाची विविध गीते किंवा बौद्धिकांमध्ये भारत हाच उल्लेख असल्याचे मुंबईत संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने स्पष्ट केले.
संघाची विविध गीते किंवा बौद्धिकांमध्ये भारत हाच उल्लेख असल्याचे मुंबईत संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने स्पष्ट केले.
एकाच वेळी अनेक निवडणुकांची अंमलबजावणी सोपी नाही. त्यासाठी राज्यांची संमती तसेच घटनेत दुरुस्ती करावी लागेल. सर्व राजकीय पक्षांची संमती गरजेची…
विरोधी पक्षांच्या आघाडीने बंगळूरुमधील गेल्या बैठकीत ‘इंडिया’ हे नाव दिले. तर आता मुंबईतील बैठकीत मानचिन्हाचे अनावरण होत आहे. मात्र विरोधकांना…
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. आतापर्यंत २६ पक्ष…
भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कोणताच पक्ष येथे नाही तर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील आम आदमी पक्ष बळ आजमावत आहे, मात्र त्यांची…
आपल्याकडे बहुतेक वेळा प्रमुख पक्ष हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपतानाच लगबग करतात. बंडखोरी टाळली जावी हे त्यामागचे…
मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जवळपास दहा महिन्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची फेररचना केली. ८४ सदस्यीय कार्यकारिणीत बंडखोर तसेच पक्षांतर्गत विरोधकांना यामध्ये…
राजस्थानमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात दर पाच वर्षांनी सत्ता बदलाचे सूत्र आहे. त्यानुसार यंदा भाजपला संधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर काश्मीरमध्ये यश मिळवण्याचा भाजपला विश्वास आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जम्मू आणि काश्मीर भाजपमध्ये…
गेहलोत यांनी जातीनिहाय जनगणेला पाठिंबा देत आगामी विधानसभा निवडणुकीत हा एक प्रमुख मुद्दा राहील याचे संकेत दिले आहे.
जनतेशी संवाद साधण्यासाठी तसेच पक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या संपर्क यात्रा महत्त्वाच्या ठरतात.
आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात जाणार असली तरी, तूर्त राज्य सरकारचा विजय मानला जात आहे.