
ब्राह्मण समाजाला आकृष्ट केल्यास भाजपला धक्का देता येईल अशी समाजवादी पक्षाची रणनीती आहे. या निवडीने पूर्वांचल भागात यातून पक्षाला बळटी…
ब्राह्मण समाजाला आकृष्ट केल्यास भाजपला धक्का देता येईल अशी समाजवादी पक्षाची रणनीती आहे. या निवडीने पूर्वांचल भागात यातून पक्षाला बळटी…
केंद्र आणि राज्यातील राजकीय समीकरणे पाहता भाजप चंद्राबाबूंना साथ देणार हे उघड आहे. अशा वेळी अस्तित्व राखण्यासाठी जगनमोहन यांना नवे…
भाजप असो वा काँग्रेस आपल्या आघाडीत थोरल्या भावाच्या भूमिकेत जाण्यासाठी आटापिटा करत असले तरी, जागावाटपात मित्रपक्ष त्यांना कितपत जुमानतील याची…
लोकसभा निकालाने योगी आदित्यनाथ यांच्या स्थानाला धक्का बसला तरी, हरियाणा किंवा त्रिपुरासारखा मुख्यमंत्रीबदल उत्तर प्रदेशात शक्य नाही. योगी स्वत: एकाही…
काँग्रेस व तृणमूल काँग्रेसला प्रत्येक चार जागा मिळाल्या. या निकालातून भाजपला फटका बसल्याचे स्पष्ट झाले.
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या महायुतीच्या नेत्यांना दिलासा मिळाला.
मात्र भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांच्यावर केरळची जबाबदारी…
या तीनही राज्यांत लोकसभेला भाजपची कामगिरी खराब झाली. त्यामुळे लोकसभेत २४० मिळाल्यानंतर विरोधकांना भाजपला निरुत्तर करायचे असेल तर किमान दोन…
सुखदेवसिंग धिंडसा, बिबी जागीर कौर, प्रेमसिंह चंदुमांजरा तसेच गुरुप्रतापसिंग वडाळा असे अकाली दलातील ज्येष्ठ नेते सुखबिर यांच्याविरोधात मैदानात उतरलेत.
यापुढील काळात एखाद्या पक्षाला या दोन आघाड्यांपासून स्वतंत्रपणे वाट चोखाळायची असेल तर संबंधित आपल्या राज्यात किमान तीस टक्क्यांवर मते घेणे…
प्रचारात प्रियंका यांच्या टीकेचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होता. त्यांच्या प्रचारसभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता संसदेत त्यांच्या कामगिरीची…
लोकसभेच्या दृष्टीने भाजप गेल्या तीन निवडणुकांमध्ये देशाच्या उत्तर तसेच पश्चिम भागात भाजप बऱ्यापैकी जागा जिंकत आला आहे. आता विस्तारासाठी भाजपचे…