
पावसामुळे उरण शहरासह तालुक्यातील अनेक परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
पावसामुळे उरण शहरासह तालुक्यातील अनेक परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
रायगडच्या खोल समुद्रातील चविष्ट म्हावरं म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण! पण सध्या म्हावरं कडाडल्याने खवय्यांना तोंडाला मुरड घालावी लागत आहे.
परिणामी काही तास झालेल्या पावसाने दाणादाण उडविली.
उरण व जेएनपीटी बंदर परिसरातील वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी येथील सामाजिक संस्थानी केली होती.
शेकडो भूखंड धारकांचे विविध कारणाने मंजूर करण्यात आलेले भूखंड रद्द करण्यात आले आहेत.
हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उरणच्या एन. आय. हायस्कूल येथे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने मॉक ड्रिल करण्यात आले.
गावातील नागरिकांच्या घरांचे आणि सामानाचे नुकसान होऊ लागले आहे. याकडे सिडको आणि जेएनपीएचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन…
मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. मात्र दोन वर्षांच्या आतच या बंदरात…
निसर्गाच्या ऋतू बदलानुसार जंगलात पिकणाऱ्या अनेक रानमेव्याची प्रतीक्षा असते. अशाच प्रकारे उन्हाळ्यात येणाऱ्या जांभळाचे आगमन झाले आहे.
बहुप्रतीक्षित असलेल्या मोरा मुंबई रोरो सेवेचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. यातून मार्ग काढण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र…
नवी मुंबई विमानतळ बाधीत गणेशपुरी गावातील ३३ टक्के मच्छीमार अजूनही पुनर्वसनापासून वंचित असल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे.
सरकारने मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा करतांना लादलेल्या जाचक अटींमुळे शेकडो मच्छीमार बोटी डिझेल कोट्यापासून वंचित आहेत.