
काही दिवसांपासून पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांतून होणारी भाज्यांची आवक कमालीची रोडावू लागली आहे.
जयेश सामंत हे लोकसत्ताचे महामुंबई ब्यूरो चीफ असून गेली २५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. ठाणे, नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, तसेच एमएमआरडीए यांच्याशी संबधित वार्तांकन ते करतात. नागरी प्रश्न, प्रादेशिक राजकारण, पायाभूत प्रकल्प हे त्यांचे नियमित लेखनाचे विषय आहेत.
काही दिवसांपासून पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांतून होणारी भाज्यांची आवक कमालीची रोडावू लागली आहे.
१९९२ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व डावखरे करीत आहेत.
मुंबई-पुणे-नाशिकला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर अरुंद कोपरी उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते.
वाशीतील घाऊक बाजारपेठेत दररोज ५०० ते ५५० गाडी भाजीपाल्याची आवक होत असते.
ठाण्यात बिल्डरांच्या माध्यमातून ९५ कोटी रुपयांचे नवे रस्ते
घोडबंदर रोड परिसराकडे धाव घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी येथील घरेही आवाक्याबाहेर चालली आहेत.
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात ठाणे कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरमधील प्रकल्पांसाठी भरीव तरतूद आहे.
मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये बेकायदा तसेच धोकादायक इमारतींची संख्या बरीच मोठी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाचा अक्षरश: सपाटा लावला आहे.
ठाणे परिसरात पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे ही शासनाची भूमिका आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ठाणे तसेच आसपासच्या परिसराला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली
००८ पूर्वीच्या बेकायदा बांधकामांना मालमत्ता करात दंड आकारणी का नाही.