
अधिकृत पायावर उभ्या असलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात धोकादायक ठरू लागल्या आहेत.
जयेश सामंत हे लोकसत्ताचे महामुंबई ब्यूरो चीफ असून गेली २५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. ठाणे, नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, तसेच एमएमआरडीए यांच्याशी संबधित वार्तांकन ते करतात. नागरी प्रश्न, प्रादेशिक राजकारण, पायाभूत प्रकल्प हे त्यांचे नियमित लेखनाचे विषय आहेत.
अधिकृत पायावर उभ्या असलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात धोकादायक ठरू लागल्या आहेत.
महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने बेकायदा इमारती उभ्या आहेत.
ठाण्यासारख्या शहरातील ७० टक्के रहिवाशांच्या पाणी वापरावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही.
कमी पावसामुळे यंदा ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांना मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
भातसा धरणातून पाणी आणून दोन्ही शहरांना पुरवणार; ठाणे महापालिकेलाही जादा पाणी मिळणार
ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेस ‘स्टेम’ प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो.
स्टेमच्या जलवाहिन्यांमधून अमर्याद पाणी चोरी; भिवंडी शहरात ६६३ ठिकाणी बेकायदा नळजोडण्या
ठाणे-रायगडातील साडेपाच हजार उद्योगांना फटका; तीव्र पाणीटंचाईमुळे..
वर्तकनगर परिसरातील विहिरींमधील पाणी पिण्याजोगे करता येऊ शकते या निष्कर्षांप्रत पाणीपुरवठा विभाग आला आहे.
वर्तकनगर, घोडबंदर अशा परिसरातील रहिवासी नित्यनेमाने मालमत्ता कराचा भरणा करताना दिसून आले आहेत
राज्य सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात.