
नायगाव मध्ये पूर्ववैमन्यसातून एका इसमावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुणी जखमी झाले नाही. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल…
नायगाव मध्ये पूर्ववैमन्यसातून एका इसमावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुणी जखमी झाले नाही. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल…
पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे. मागील काही वर्षांपासून झपाट्याने विकसित होत असलेल्या वसई विरार शहरातील रस्त्यांची…
अनेक अमली पदार्थविरोधी कारवायांमध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत.
आगामी महापालिका निवडणूकासाठी वसई विरारमधील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या आणि वसईत विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या…
कामण परिसरातील डोंगर भागातून वाहणाऱ्या देवकुंडी नदीवर धरण किंवा तलाव निर्मिती करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
वाहत्या पाण्यातच निर्माल्याचे विसर्जन झाले पाहिजे असा अनेकांचा अट्टहास असतो. मात्र हाच अट्टहास एखाद्यासाठी जीवघेणा ठरू शकतो हे मागील आठवड्यात…
नुकताच नायगाव भाईंदर खाडीपुलावर निर्माल्याचा नारळ डोक्यात लागून तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाणजू बेटावरील विविध प्रश्न पुन्हा एकदा…
विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भाईंदर, मिरारोड या स्थानकातून मुंबईच्या दिशेने ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. वाढत्या प्रवास गर्दीमुळे…
नागरिकांच्या ऑनलाइन तक्रारींना निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या नावाने उत्तरे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या…
वसई विरार शहरात वीज वितरण करण्यासाठी लावण्यात आलेली रोहित्र आता धोकादायक ठरू लागली आहे. अनेक ठिकाणी रोहित्रांना सुरक्षा कवच, देखभाल…
महावितरणने वसई विरार शहरात नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी वीज रोहित्र बसविण्यात आले आहेत.