मागील काही महिन्यांपासून वसई विरार व मिरा भाईंदर भागात अवैध व्यवसायांवर छापेमारी करीत पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून वसई विरार व मिरा भाईंदर भागात अवैध व्यवसायांवर छापेमारी करीत पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या आहेत.
लाकडांची बचत होणार असून सौरऊर्जेवर ही दाहिनी चालविली जाणार असल्याने विजेचीही बचत होणार आहे.
वसई विरार शहरात व शहराला लागूनच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. विशेषतः औद्योगिक…
विशेषतः हा प्रकल्प पालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असून यात ४ शहरे आणि २२ गावांना एकाच रस्त्याने रिंगरूट प्रकल्पाने जोडले जाणार आहे.…
या रस्त्याची उंची एक मीटर ने वाढवून त्यावर खडीकरण डांबरी करण करण्यात आले आहे. यासाठी साडेसात ते आठ कोटी रुपये…
वसई शहरातील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींमुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी समूह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्यात येणार आहे.आता उच्च स्तरीय समितीच्या बैठकीनंतरच…
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील वर्सोवा पूल ते चिंचोटी मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या आता गंभीर झाली आहे.. ही समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतंत्र…
वसई विरार मध्ये खाडी किनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. या मध्ये काही कांदळवन क्षेत्र हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येतो.
नऊ महिन्यांपूर्वी वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी स्थापन केलेली चिंचोटी शाखा योग्य नियोजन करत नसल्याने, पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तातडीने…
नायगाव मध्ये पूर्ववैमन्यसातून एका इसमावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुणी जखमी झाले नाही. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल…
पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे. मागील काही वर्षांपासून झपाट्याने विकसित होत असलेल्या वसई विरार शहरातील रस्त्यांची…
अनेक अमली पदार्थविरोधी कारवायांमध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत.