
सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते…
सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते…
करोनाचे संकट व भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याच दृष्टीने शासनाकडून जिल्हास्तरावर प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश देण्यात आले होते. या
दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वसई-विरार लोकल मार्गावर प्रचंड गर्दी उसळत असून, प्रवाशांना दररोज लटकत आणि जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत…
वसई पूर्वेच्या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने मंगळवारी गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात कामण यासह विविध भागांतील उद्योजक व…
दिवसातून दररोज चार ते पाच वेळा कोणत्या न कोणत्या कारणामुळे तरी वीज जाते. यामुळे कारखान्यातील कामकाज ठप्प होतो
लोकल मध्ये उभे राहण्यासही जागा नसल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसई विरार शहरात मियावाकी वनांचे जंगल तयार करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत पालिकेने शहरातील आठ ठिकाणी ९ हजार ६३१…
वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला…
वसई विरार व मीरा भाईंदर शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे.
वसईतील किनारपट्टीवर झपाट्याने वाढणाऱ्या रिसॉर्ट संस्कृतीमुळे स्थानिक नागरिकांच्या शांततेचा, सुरक्षिततेचा आणि नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.
नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे.
मिरारोड ते वैतरणा अशी ३१ किलोमीटरची रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द आहे. यात सात स्थानकांच्या समावेश आहे.