
वसई विरार व मीरा भाईंदर शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे.
वसई विरार व मीरा भाईंदर शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे.
वसईतील किनारपट्टीवर झपाट्याने वाढणाऱ्या रिसॉर्ट संस्कृतीमुळे स्थानिक नागरिकांच्या शांततेचा, सुरक्षिततेचा आणि नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.
नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे.
मिरारोड ते वैतरणा अशी ३१ किलोमीटरची रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द आहे. यात सात स्थानकांच्या समावेश आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक वादळी वाऱ्यात महावितरणची वीज व्यवस्था कोलमडून पडते.
तसा प्रस्तावही तयार करून जिल्हा नियोजन कडे पाठविण्यात आला आहे.
वसईचा परिसर म्हणजे भात शेती, केळीच्या बागा, नारळ, पालेभाज्या, फुलशेती अशा विविध प्रकारच्या शेतीसाठी प्रसिध्द असलेला भाग म्हणून ओळखला जातो.…
मागील पाच ते सहा वर्षांपासून शहरात पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. या समस्येमुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे प्रचंड हाल…
पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात नवीन वाहने खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. यंदाच्या वर्षात ९६ हजार ३०९ इतकी वाहने…
शहरात अवयव दान कक्ष तयार केला जाणार असून नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात पालिकेने २५ लाख रुपयांची तरतूद ही केली आहे.
नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील सुप्रसिद्ध श्री चंडिका मातेच्या चैत्र यात्रोत्सवाला १५ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.
वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाकडून ई बस सेवा सुरू केली आहे. मात्र या ई बस चार्जिंग करण्यासाठी पालिकेकडे केवळ एकच…