पश्चिम रेल्वेच्या मिरारोड ते वैतरणा पट्ट्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल ८० प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात आत्महत्येचे धक्कादायक प्रमाण सर्वाधिक…
पश्चिम रेल्वेच्या मिरारोड ते वैतरणा पट्ट्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल ८० प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात आत्महत्येचे धक्कादायक प्रमाण सर्वाधिक…
२० हजार चौ. मीटरपेक्षा मोठे क्षेत्रफळ आणि १०० किलो कचरा असलेल्या सोसायट्यांना आवारातच खतनिर्मिती सक्तीची
Mumbai Ahmedabad Highway Accident National Highway Authority safety concerns : डहाणूजवळील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर…
वसई-विरार महापालिकेची १०० नवीन ई-बस सेवा कराराअभावी रखडली आहे. निधीअभावी आगाराचे कामही अपूर्ण असल्याने प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वसईतील मालजीपाडा आणि ससूनवघर परिसरात रात्रीच्या वेळी डांबर प्रकल्पातून निघणारा विषारी धूर, ज्यामुळे परिसरातील हवेचा दर्जा खालावला आहे.
बविआ आणि भाजपच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय; शहरातील सर्व मालमत्तांना सरसकट पाणी देण्यावर एकमत.
वाढत्या उष्णतेमुळे एसी, कुलरचा वापर वाढल्याने महावितरणच्या यंत्रणेवर ताण येत असून, शहरात अघोषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त आहेत.
भूगर्भातील पाणी पातळी टिकवून ठेवणाऱ्या ऐतिहासिक ‘बावखलां’वर (विहिरी) मातीचा भराव टाकून ती बुजवली जात असल्याने वसई भविष्यात वाळवंट होण्याच्या उंबरठ्यावर…
सांडपाण्याचे नियोजन नसल्याने घाणीचे साम्राज्य; डेंग्यू, मलेरियाच्या भीतीने रहिवासी धास्तावले.
गेल्या तीन महिन्यांत ५ ते ६ मुलांचा या खाणींमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, प्रशासकीय दुर्लक्ष आणि सुरक्षेचा अभाव यामुळे…
सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आणि वाढत्या नागरीकरणामुळे पालघर जिल्ह्यासह वसई-विरारमध्ये खासगी वाहने आता चैनीपेक्षा गरज बनली असून त्यामुळे रस्त्यांवर अभूतपूर्व ताण…
यात सर्वाधिक ४५ हत्या वसई-विरार भागात झाल्या असून, किरकोळ वाद, अनैतिक संबंध आणि कौटुंबिक वादातून हे रक्ताचे पाट वाहिल्याचे समोर…